राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता धान्य वितरणप्रणालीत कोणतीही त्रुटी राहू नये या पार्श्वभूमीवर रेशनदुकानदार संघटनेने पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, येत्या दि. १० तारखेपूर्वी केंद्रीय अन्न व पुरवठामंत्र्यांसोबत चर्चा होणार अस
...
बीटी कपाशीचेच भावंडं असलेल्या एचटीबीटी कपाशी वाणालाही अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे वांगी, मोहरी, बटाटे अशा खाद्य पिकांच्या जीएम वाणांना परवानगी मिळणे, ही तर फार दूरची गोष्ट आहे!
...
इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल लागल्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. १९ ते २३ जूनदरम्यान प्रवेशाचा भाग दोन विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी आर्ट, कॉमर्स, सायन्स व एमसीव्हीसीसाठी
...
वातावरण बदलामुळे भूगर्भातील पाणी कमी तर होतेच, त्याचबरोबर त्याची गुणवत्तासुद्धा बदलते. वातावरण बदलामुळे पीक उत्पादनावर परिणाम होतो, उत्पादन वाढावे, म्हणून भरपूर रासायनिक खते वापरली जातात, याच खतांचे अंश भूगर्भातील पाण्यात मिसळतात. पंजाब हरयाणामधील भू
...
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची महायुती विरुद्ध राष्ट्रवादी-काँग्रेसची महाआघाडी रिंगणात होती. जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार रिंगणात होते तर कोल्हापुरात राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात होता. त्यामुळे घटक पक्षांच्या नेत्यांना सांभाळताना व
...
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या यंत्रणेला तब्बल ३0 वर्षे झाली आहेत
...
महाराष्ट्राची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्वतंत्र नवी ओळख एसटीला मिळाली. महाराष्ट्रभर प्रगतीचा एसटीरूपी रथ अविरत फिरतो आहे. एसटीनेच गावं आणि शहरं जोडली. माणसांमधील नाती जोडली. प्रवासादरम्यान विविध जातीधर्माच्या, स्तराच्
...
गणित हा एक व्यापक विषय आहे. गणिताची व्यापक उपयुक्तता लक्षात घेऊन त्याचं मूलभूत तसंच व्यावहारिक ज्ञान आपल्याकडे असायला हवं. ज्यांना भविष्यात गणितामध्ये करिअर करायचं असेल, त्यांनी मूलभूत गणितीय संकल्पनांमध्ये प्रावीण्य मिळवायला हवं. गणिती संकल्पनांचा अ
...