कावळ्याचा संबंध नैवेद्याशी आहे आणि नैवेद्याचा प्रथा-परंपरांशी. माणसाचे निधन झाल्यावर रक्षाविसर्जनाला नैवेद्य ठेवण्याची प्रथाही कालबाह्य झाली आहे. नव्हे, ती मूळ प्रथाच चुकीची आहे. त्यातून आपण फक्त आणि फक्त अन्नाची नासाडी करून मानसिक अपंगत्वाचेच दर्शन ...
जुन्या काळामध्ये शाळेमध्ये एखादा मुलगा आणि मुलगी एकमेकांशी बोलले तरी डोळे फाडून पाहणाऱ्यांची संख्या अधिक होती; परंतु काळ बदलत गेला आणि ही पारंपरिक दृष्टीही बदलत गेली, पण अजूनही ती पूर्णपणे बदलली असे म्हणता येणार नाही. ...
शेतकरी चळवळीतील माझे ज्येष्ठ सहकारी तसेच साखर डायरीचे संपादक अजित नरदे यांचे सकाळी निधन झाले. काल रात्रीच कोल्हापूर येथील रूग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलो होतो. आज सकाळी ही बातमी कळाल्यानंतर कालची भेट ही अखेरची भेट ठरेल असं वाटले नव् ...
गुरुवारी सकाळी ८.0४ ते १0.५९ या कालावधीत सर्वांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची अतिशय दुर्मीळ संधी मिळणार आहे. मूलत: कंकणाकृती असणारे हे ग्रहण काही परिसरात मात्र खंडग्रास प्रकारचे दिसणार आहे. याचा सर्वोच्चबिंदू साडेनऊ वाजता असणार आहे. ...
गेले दोन महिने संध्यादेवी लढणार नाहीत; पण नंदाताई लढणार असे वातावरण झाले; पण त्यांच्या संभाव्य भाजपप्रवेशाला काहींचा विरोध आहे. तोपर्यंत दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी हालचाली करीत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव राजेश यांचा समर्थ पर्याय तयार ...
चंद्रकांत कित्तुरे। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्टÑात सर्वाधिक पावसाचे ठिकाण बनण्याचा मान राधानगरी तालुक्यातील वाकी या गावाने मिळविला ... ...
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नोकरभरतीवरून गोंधळ उडाला. सभेच्या सुरुवातीपासूनच स्टापिंग पॅटर्नास मंजुरी आणि नोकरभरतीचा ... ...
गेल्या चार पाच दशकात मराठी समाज नोकरी-धंद्यानिमित्त जगभरातील अनेक देशात स्थायिक झाला आहे आणि त्याबरोबर गणेशोत्सवही त्या देशात पोचला आहे असे ठामपणे म्हणता येईल. ...