रोवणीला प्रारंभ : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ दोन टक्के भात लागवड करण्यात आली. मात्र सिंचनाच्या सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे रोवणीला प्रारंभ केला आहे. दिघोरी मोठी शिवारातील हे छायाचित्र.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}