शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

पावसाचे साचलेले पाणी शिरले नागरिकांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:38 AM

पावसाळ्यात आनंदनगर परिसरात खाली जागेत शेती केली जात असल्याने तेथील पाणी आनंदनगरात राहणाऱ्या घरासमोर साचून राहते. दोन वर्षांपूर्वी ...

पावसाळ्यात आनंदनगर परिसरात खाली जागेत शेती केली जात असल्याने तेथील पाणी आनंदनगरात राहणाऱ्या घरासमोर साचून राहते. दोन वर्षांपूर्वी लहान मुलगा खेळत असताना पाण्यात पडून जीवितहानी झाली होती. तशीच भविष्यात होणारी दुर्घटना टाळता येणार नाही यासाठी नगर परिषद प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. घरासमोर आणि रस्त्यांवर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे चारचाकी वाहने जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी वाहने रस्त्याच्या कडेला ठेवण्यात येतात. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

बॉक्स

नगरसेवकाची नागरिकांना केवळ आश्वासने

आनंदनगरातील विविध समस्यांकडे वाॅर्ड मेंबर यांच्याकडून वारंवार दुर्लक्ष होत आहे. केवळ पाहणी करून नागरिकांना केवळ आश्वासने दिली जात आहेत. नगर परिषदेला वार्षिक घराचा कर भरूनही अनेक समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. वर्षानुवर्षे हीच समस्या कायम आहे. तरीही या समस्या नगर परिषद प्रशासनासह नगरसेवकाला दिसत नाहीत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पावसाळ्यात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून पक्क्या नाल्यांचे बांधकाम करून वारंवार जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी आनंद नगरातील रहिवाशांनी केली आहे.