नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
ओबीसी क्रांती मोर्चाने केलेल्या प्रदीर्घ लढ्याची आणि मागणीची दखल घेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ८ जानेवारीला आयोजित विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अधिकार वापरून ओबीसींची वेगळी जनगणना करण्याचा प्रस्ताव मांडून एकमताने पारित करून घेतला. यासाठी ना.छ ...
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उदघाटन प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मन ...
गटशिक्षणाधिकारी दहिवले यांनी शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे प्रलंबित न ठेवता जिल्हा परिषद येथे तत्काळ सादर करण्यात येतील, तसेच त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव फेरसादर करण्यात येतील, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे जिल्हा परिषद येथे पाठविणे, अति ...
यात्रेत जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातील भाविक येत असतात. या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे. मकरसंक्रातीच्या शुभ पर्वावर भरणारी यात्रा चार ते पाच ...
विशेष ग्रामसभा घेऊन दोन महिन्यांपूर्वी दारुबंदीचा ठराव घेतला. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज सोमवारी महिलांनी दवंडी देत गावातून रॅली काढली. महिलांचा हा दुर्गावतार पाहून दारुड्याच्या आणि विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांच्या मदतीने ...
महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरणांतर्गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शेतीशाळेचे नियोजन केले आहे. यात २५ शेतकऱ्यांची पटसंख्या ठेवण्यात आली आहे. यात प्रती शेतकऱ्याला मोफत बी बियाणे, खत, किडनाशक, पक्षीथांबे, पुरविण्यात येत आहेत. जमीन तयार करण ...
बस स्टॉप चौक मोहाडी येथे रस्ता दुभाजकाचे काम एक महिन्यापासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी भविष्याच्या विचार न करता तसेच मोठे जड वाहने अरुंद झालेल्या रस्त्यावरून कसे वळण घेतील याचा परिपूर्ण अभ्यास न करता दुभाजक बांधण्याचे कार्य ...
शासनाने अतिवृष्टी मुळे नुकसान लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान तात्काळ देण्याची तरतूद नैसर्गिक आपत्ती विभागाच्या मार्फत करण्यात येते. यामुळे नुकसानग्रस्तांना अति तात्काळ भरपाई देऊन त्यांना पर्याय व्यवस्था करण्यासाठी सोईचे होते. मात्र लाखांदूर तालुक्यात ...
जिल्ह्याला ७ जानेवारी रोजी अवकाळी पावसाने झोडपून काढले. काही भागात गारांचा वर्षाव झाला. यामुळे ढगाळ वातावरण कायम होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र आकाश निरभ्र झाल्यानंतर बुधवारपासून थंडीने जोर पकडला. गत तीन दिवसांपासून पारा ९ अ ...
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ ११ ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षा अभियान राबवित आहे. गत ७१ वर्षांपासून सुरक्षित सेवेच्या माध्यमातून सामान्य प्रवाशांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. या विश्वासाला तडे जाऊ नये यासाठी प्रबोध ...