हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भेट देत असलेल्या पर्यटन स्थळात विदर्भातील सर्वात मोठे इंदिरासागर गोसीखुर्द धरण, रुयाड सिंदपूरी येथील पत्र्त्रा मेत्ता संघाच्या आंतरराष्ट्रीयस्तराची महास ...
राष्ट्रीय महामार्गावरील होणाºया अपघातावेळी देखील भरदिवसा आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याने थेट जिल्हा रुग्णालयाकडे यावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांचा सुविधासह कर्मचाºयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज देण्याची गरज आहे. काही ठिकाणी कर् ...
गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत आहे. दिवाळीत झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेला धान उद्ध्वस्त झाला. या संकटातून सावरत नाही तोच गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकºयांच्या चिंतेत वाढ केली. हवामान खात ...
रस्त्याचे काम करीत असतांना जेएमसी कंपनी धुळीवर नियंत्रण मिळू शकली नाही. अरुंद रस्त्याने होणारी जीवघेणी वाहतुकव धुळीला लाखनीवासीय कंटाळले आहेत. धुळीची अॅलर्जी असणाऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. सतत शिंका येणे, हातापायावर पुरळ येणे, डोळे ला ...
तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मागील १५ वर्षापासून कायम बंद आहे. मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल हा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. वैनगंगा शुगर अँड पॉवर कारखाना, देव्हाडा बु. येथे आहे. सदर कारखाना वर्षातून पाच ते सहा महिने बंदच राहतो. सदर कारखान्या ...
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु आहे. प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी अधिनस्त यंत्रणा कारवाई करण्यास पुढे येत नाही. आता तर कोका अभयारण्यातून रेती ट्रकची भरधाव वाहतूक केली जाते. यावर वनविभागाने नियंत्रण आणण्य ...
कालांतराने या मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी राहू लागले. येथे मठाची स्थापना झाली. महंत, साधू, सन्याशी असलेले दिवंगत झाले. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरीमहाराज, शंकरगिरीमहाराज यांच ...
रेतीचा अवैध उपसा करुन पुनर्वसन टाकळी ते खमाटा या डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजुला साठा केला जातो. सकाळी ६ ते १० वाजतापर्यंत व रात्री ५ ते ८ वाजतापर्यंत जेसीबीच्या सहायाने दहाचाकी टायर असलेल्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा भरणा केला जात आहे. त ...
त्यानंतर स्वामी हरदास फाऊंडेशनचे सतीश कोरडे यांनी स्वत:चा व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून जे लोक मानवी हक्कासाठी झगडतात त्यांचा शब्द सुमनानी गौरव केला. रमन देशमुख यांनी कायदेशीर बाबींचे सर्वाना जाणीव करुन देवून आजच्या स्थितीत महिलांनी जास्तीत जास्त ...