नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
चार हजार लोकवस्ती आणि जिल्हा परिषद क्षेत्र असणाऱ्या चुल्हाड गावात प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम मंजूर करण्यात आली आहे. गरीब लाभार्थ्यांचे बचत खात्यावर अनुदानाचा प्रथम हप्ता जमा करण्यात आलेला आहे. यामुळे आशावादी अ ...
गत खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच धान उत्पादकांच्या नशिबी थट्टा आणि अवहेलना आली आहे. निसर्गाचा मारा झेलत पिकविलेला धान घेण्यासाठी आता शासनच दिरंगाई करीत आहे. पवनी तालुक्यात आतापर्यंत ६८ हजार ८५ क्विंटल धानाची मोजणी झाली. मात्र त्यापेक्षा दुप्पट धान क ...
प्रशासन व धान खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे धान उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आला आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र युवक शेतकरी संघटना शाखा लाखांदुरच ...
मान्यवरांच्या हस्ते सिल्ली येथील पुंडलिकराव तिरपुडे यांना त्यांच्या मरणोत्तर सन्मानचिन्ह देण्यात आले. सदर सन्मानचिन्ह त्यांचे भाऊ वासुदेव तिरपुडे यांनी स्वीकारला. धम्मचारी पदमबोधी म्हणाले, सिल्ली येथील मिनी दिक्षाभूमीची दखल सर्वांना घेणे गरजेचे आहे. ...
जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५६ हजार १८८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. या क्षेत्राच्या १२८८ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांची लागवड झाली. यात सर्वाधिक हरभरा ...
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु धान खरेदीचे कोणतेही सुसुत्र धोरण नाही. साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धान खरेदीला प्रारंभ होतो आणि त्याच वेळी नियोजन केले जाते. ऐनवेळेवर नियोजन होत असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना क ...
भंडारा येथील खात रोडवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आहे. जिल्हाभरातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचा संबंध या कार्यालयाशी येतो. गत अनेक वर्षांपासून सदर कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. गुरुवारी दुपारी या कार्यालयाला भेट दिली तेव्हा धक्कादायक वास्तव ...
सिहोरा परिसरातील गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खडीकरण, डांबरीकरण आणि सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहेत. मुरली गावात राज्य मार्ग ३५९ ते मुरली मांगली गावांना जोडणाऱ्या दोन किलोमीटर अंतराच्या रस्ता बांधकामाकरिता २ कोटी ८४ लाख ७२ हजार रुपयांचा ...