साकोली तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातही रस्ते निर्मनुष्य दिसून येत होते. घराबाहेर कुणी न पडल्याने महामार्गावरही शुकशुकाट जाणवला. विशेष म्हणजे रविवार हा आठवडी बाजाराचा दिवस होता. मात्र प्रशासनाच्या बंदीमुळे बाजार भरला नाही. मात्र कुठेही एकही दुकान कोणत ...
गुरुवारपासूनच शहरातील पानठेले, टपरी, बिअरबार, वाईन शॉप, बार अँड रेस्टारंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल सह पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर होती ...
कोरोना विषाणू संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानी स्वत: उपाय योजना करून सावधानता बाळगावी. स्वच्छता पाळणे, नियमित हातधुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टीतून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखून त्यावर मात करता येते. कोरोना विषाणूला घाबरू नका, सावध रहा, ...
भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी नाग नदीतून येणाऱ्या नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. गोसेखुर्द धरणामुळे साठविलेल्या पाण्यात जलपर्णी व जलकिड्यांची मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (निरीने) वैनगंग ...
मानवजातीला संकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभागही अपेक्षित धरला जात आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे अनावश्यक गर्दी टाळणे हा होय. अनेक नागरिकांकडून हा उपाय गांभीर्याने घेतला जात नाही. ...
शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र रात्री आठच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाला प्रारंभ झाला. गत महिनाभरापासून दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाऱ्यां पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. ...
तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खराडी येथे गुरूवारी सायंकाळी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचा तडखा बसला. त्यात अनेक घरांवरील टिनपत्रे उडली तर वृक्ष उन्मळून पडली. याच वादळात साईबाबा राईस मीलचे पत्रे उडून अचानक भींत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही ज ...
कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर जे काही निर्णय घेण्यात आले त्याला पाठिंबा देत अडयाळ ग्रामस्थांनी यावर्षी यात्रेदरम्यान होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला स्थगित केल्या ची माहिती हनुमंत देवस्थान कमेटी चे अध्यक्ष भास्करराव पोटवार यांनी दिल ...
कोरोना विषाणूला घाबरून न जाता त्याचे संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी स्वच्छतेचा मार्ग आत्मसात करावा व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे वतीने जिल्हा परिषद ...
दरम्यान गुरुवारी सायंकाळी ५ वाजतापासून शहरातील पानठेले, टपरी, बिअर बार, वाईन शॉप, बार अॅण्ड रेस्टारेंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सकाळपासूनच या आदेशाची अंमलबजावणी केली जात होती. शहरात सकाळपासून सर्व ...