लाखांदूर तालुक्यातील चिचाळ, कोदामेंढी येथे शासन आदेशानुसार रोजगार हमी योजनेचे काम सुरु केल्याने ६०० मजुरांना काम उपलब्ध होणार आहे. महिन्याभरापूर्वी लॉकडाऊन झाल्याने अनेकाच्या हाताला काम मिळाले नव्हते. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन ग्रामीण पातळीवर मजुरा ...
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यांमध्ये आज सोमवारला तीन वाजेपासून वातावरणात बदल घडून सायंकाळी सहा च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. ...
लॉकडाऊनमुळे गत महिन्याभऱ्यापासून जीवनावश्यक वस्तू चे दुकाने वगळता सर्वच दुकाने पूर्णत: बंद आहेत परिणामी सर्वच व्यापार ठप्प पडले त्यामुळे छोटे दुकानदार व कामगार झाले आहेत. उपासमारीचे संकट त्यांच्यावर कोसळले असताना तुमसर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यां ...
लाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता व शेतकरी शेतमजूराची कामे थांबली असल्याने सबंधीतावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने मोफत अन्नधान्याचे वाटप चालविले आहे. या वाटप प्रक्रीयत सर्व सिधापत्रिकाधारक लाभार्थी विधवा ,अपंग व गरजू लाभार्थ्यांना सर ...
सगळीकडे कोरोना विषाणूने थैमान घातले असून लॉकडाऊनमुळे जगणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत वातावरणातील तापमान बदलाने उन्ह तापू लागले आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने साकोली, सेंदुरवाफा येथील नागरिकांनी लहान, मोठे कुलर घराबाहेर लावले. मात्र, कुलर लावल्यामुळे घ ...
उन्हाळ्याची चाहूल लागली की शहरी भागातील नागरिकांना रानमेव्याचे स्मरण होते. वषार्तून एकदाच खायला मिळणारी वस्तू वाट्टेल त्या भावात घ्यायची तयारी असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे रानमेवा दुर्लभ तर झालाच पण जंगलात जाऊन रानमेवा गोळा करुन आणणारे हात रिकामे झाले. ...
शहरातील बीटीबीमध्ये आंध्रप्रदेशातून बैगणपल्ली आंबा, नाशिक जिल्ह्यातून येवला येथून द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यातून मोसंबी, अननस अशा फळांची सुमारे ५० टन दैनंदिन आवक सुरू झालेली आहे. त्या प्रमाणामध्ये ग्राहक स्थिरावल्याने सब्जीमंडित फळांच्या विक्रीला मोठा ...
संचारबंदी अंतर्गत घोषीत केलेल्या लॉकडाऊनच्या काळात थेट ग्राहकांना या भाजीपाल्यांची विक्रीही केली. त्यामुळे ग्राहक व शेतकरी दोघांनाही याचा फायदा झाला. संचारबंदीच्या काळात ग्राहकांना ताजे व सेंद्रीय भाजीपाला माफक दरात मिळू लागल्याने भाजीपाल्याची मागणीह ...
गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली असताना जलकुंभातून गावकºयांना अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यावर गावातील काही नागरीक नळांना टिल्लू पंप लावून अतिरिक्त पाणी ओढून घेत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण करीत ...