गावाची प्रत्यक्ष पाहणी करतांना संबंधित आजाराचा प्रचार व प्रसार होऊ नये व परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी ग्रामपंचायतसह आरोग्य प्रशासनाला उपाययोजनेचे सक्त निर्देश दिले आहेत. लाखांदूर तालुक्यातील राजनी गावात महिण्याभरापुर्वी काही नागरिकांना डेंग्यूसदृ ...
कोरडवाहू करडी परिसरात खरीप हंगामात मुख्यत: धानाचे पीक घेतले जाते. यामुळे शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतो. कोका वन्यजीव अभयारण्याच्या निर्माणापासून जंगलावर आधारित व्यवसायांवर कडक निर्बंध लागले. त्यामुळे खरीप हंगामानंतर मजुरांची कामधंद् ...
यावर्षी कडक उन्हाळा तापू लागताच लहान स्वरुपाच्या तलावांनी जानेवारी महिन्यात नांगी टाकली. तर मध्यम स्वरुपाच्या तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. तलावांवर आधारित पाणी पुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरा ...
तलावाच्या तोंडावरच मातीचे ढिगारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह बंद होण्याची पूर्ण शक्यता असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनातून कळविले होते. याची दखल घेत तोंडावर असलेले ...
तुमसर तालुक्यातील दावेझरी (आंबागड) येथील शेतकऱ्यांच्या शेत शिवारातून बावनथडी प्रकल्पाचे उप कालवा (नहर) बनविण्यात आले आहे. गत अनेक वर्षांपासून कालवा (नहर) बनून तयार आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. कित्येकदा कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी ...
आयसोलेशन वॉर्डमध्ये २० व्यक्ती भरती असून आतापर्यंत २७४ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. नर्सिंग होस्टेल भंडारा क्वारंटाईनमध्ये १३ व्यक्ती भरती आहेत. तसेच साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये ३१९ व्यक्ती असे मिळून ३३२ जण संस्थात्मक ...
शनिवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान सिहोरा येथील अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात माध्यमिक शाळेच्या शेजारी असणाऱ्या विजेच्या खांबाला आग लागली. त्यामुळे गावकरी भयभीत झाले. विजेच्या खांबावर असणारे पक्षाचे घरटे जागीच जळुन खाक झाले. घरटे जळत असताना आगीचे लोळ ...
जुन्या पद्धतीत बदल करून जिल्हा स्तरावर लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाते. परंतू त्यातही अडथळे संपता संपेना असेच झाले आहेत. प्रशासन दबावात लिलावाची प्रक्रिया पार पाडत नसल्याचे सांगितले जाते. कंत्राटदारांना हवी असलेली रेती कमी दरात उपलब्ध व्हावी, ही भू ...
परराज्य व जिल्ह्यातून नागरीक आपल्या गावी पोहोचत आहेत. पण शहरी व ग्रामीण भागातील निगरगट्ट प्रशासनाने बाहेरून आलेल्या नागरिकांना वेळीच क्वारंटाईन न केल्यामुळे कोरोनाच्या रूग्णांत वाढ होताना दिसत आहे. जिल्हासह तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने प्रश ...