जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, भंडारा, लाखनी, साकोली तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. आंधळगाव येथे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. हिवरा चेकपोस्टवर पोलिसांसह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यासाठी उभारण्यात आलेली राहूटी वादळी वाऱ्यामुळे जमीनद ...
तलावाचा व धानाचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. पावसाळी हंगाम असो वा उन्हाळी हंगाम या दोन्ही हंगामात धान या प्रमुख पिकासह रबी पिके व कडधान्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. कृषी सिंचन सुविधा जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात उपलब् ...
अनेक वार्डात हीच स्थिती दिसून येत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे. नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने नाल्याही आता धोकादायक झाल्या आहेत. पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या दुर्लक्षाने येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आह ...
शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर दिघोरी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले. मात्र गत काही दिवसांपासून दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर ...
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत डांबेविरली येथे भात खाचरे कामावर हजेरी पत्रकानुसार ६१० मजूर नोंदणीकृत होते. त्यापैकी या कामावर ४४६ मजूर उपस्थित असल्याचे हजेरी पत्रकात नमूद आहे. मात्र उपस्थित मजुरांपैकी पाच पेक्षा अधिक मजूर कामावर दाखविण्यात ...
मुंबई, पुणे, कल्याणसह राज्यातील व परराज्यातील अन्य महानगरातून आलेल्या नागरिकांना ठेवण्यासाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून हसारा येथील जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार बाहेरून आलेल्या नागरिकांनी शाळेत ठेवण्यात आले आहे. १४ दिवसांचा त्य ...
भंडारा येथील जिल्हा परिषद सभागृहात मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ ...
जिल्ह्यात पहिल्या वर्गात दाखलपात्र मुला-मुलींची संख्या १३ हजार ७२७ आहे. मे महिन्याच्या २५ दिवसात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळात वर्ग पहिलीचे ९ हजार ७३४ विद्यार्थ्यांचा म्हणजेच दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी ७०.९० टक्के विद्यार्थ्यांचा प्रवे ...
चौरास भागात विहिरीच्या तसेच बोअरवेल पाण्यावर उन्हाळी धानाची लागवड केली जाते. सध्या उन्हाळी धानाचे पिक निघणे सुरु झालेले आहे. तसेच यावर्षी वीज भारनियमन कमी व अपेक्षीत जलसिंचनामुळे उन्हाळी भाताचे क्षेत्रात वाढ झाले आहे. विहिरींची पाण्याची पातळी चांगली ...