उर्वरित बियाणे पेरणी क्षेत्रामध्ये धानाचे पºहे (नर्सरी ) व सोयाबिन, तीळ, हळद, कापूस व भाजीपाला आदी पीक पेरणी बियाणांचा समावेश आहे. सदर बियाणे पेरणी नुसार १३५० हेक्टर क्षेञात धान पऱ्हे ( नर्सरी ) , ५ हेक्टर क्षेत्रात सोयाबिन, ८ हेक्टर क्षेत्रात तीळ , ...
सोमवारी सकाळी पृथ्वीराज मेश्राम गावाबाहेर फिरायला गेले होते. रस्त्याच्या कडेला एक पॉकिट दिसले. पॉकिटात नोटा होत्या. परंतु पॉकीट नेमके कुणाचा याचा काहीही उल्लेख नव्हता. शोधाशोध करूनही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर सोशल मीडियातून संबंधित पॉकीटधारकाचा शोध ...
पृथ्वीराज मेश्राम सोमवारी सकाळी फिरायला गेले असताना त्यांना रस्त्याच्या कडेला पाकीट पडलेले दिसले. ते उघडून पाहिले असता त्यात बऱ्याचशा नोटा दिसल्या. ...
जुळ्या मुलीच झाल्याने एका निर्दयी मातेने आपल्या २६ दिवसाच्या चिमुकलीला टाक्यात बुडवून ठार मारल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील पवनीच्या गौतम वॉर्डात सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. ...
पोलिसांनी जप्त करून २८ जनावरांची सुटका केली. ही कारवाई लाखनी तालुक्यातील मानेगाव सडक येथे रविवारी करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ...
लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात आले. आता ग्राहकांना तीन महिन्याचे एकत्र बिल पाठविले जात आहे. अनेक ग्राहकांना आलेले बिल दुप्पट, तिप्पट आकाराचे आहे. सरासरी बिल भरल्यानंतरही एवढे मोठे बिल कसे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. विशेष म्ह ...
तुमसर नगरपालिकेत सफाई कंत्राटदाराने तीन वषार्पासून कार्यरत असलेल्या १६ कंत्राटी सफाई कामगारांना कोणतीही चूक नसताना कामावरून कमी केले होते त्याप्रकरणी शिवसेनेने प्रकरण उचलून धरले व सहाय्यक कामगार आयुक्त उ. सु. लोया यांच्याकडे तक्रार केली. साहाय्यक काम ...
कोरोना प्रादूभार्वाच्या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कष्टकरी नागरिक दिनांक २४ मार्चपासून आज जवळपास तीन महिने घरी बसून आहेत. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्गच बंद आहेत, काहीतरी मार्ग काढून या संकटाच्या काळा ...
गत चार ते पाच वर्षाचा परिस्थती पाहता जुलै महिन्याशिवाय नदीनाल्यांना पाणीच दिसत नव्हते. नदी काठावरील गावांना पिण्याचे पाण्याची अडचण जाणवत होती. मात्र या वर्षाला वरूण राजा मेहरबान झाल्याने अगदी जून महिन्यातच नदी-नाल्यांना प्रवाह मिळाल्याने भूजल पातळी व ...
अनेक वर्षांपासून अड्याळ व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात नेरला उपसा सिंचनाचे पाणी मिळेल असे स्वप्न बघितले होते. उपसा सिंचन योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. परंतु या संदर्भीत अनेक प्रश्न अजूनही आवासून उभे आहेत. सालेवाडा, अड्याळ- विरली खंद ...