तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करू पाहण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने गत ३५ वर्षापुर्वी बावनथडी नदीच्या मधोमध बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाचा पाया रोवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप तालुक ...
भंडारा हा विकासात मागासलेला जिल्हा आहे. उद्योग, पुर्नसवसन, सिंचनासह अनेक प्रश्न आजही कायम आहेत. यासाठी कोणतेच भरीव प्रयत्न होताना दिसत नाही. उलट राजकीय नेतृत्वाच्या अभावाने येथील प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अडचणी येतात. मात्र एखादा प्रकल्प अथवा विकास ...
पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत असल्याने गुरुवारी या प्रकल्पाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. यात गोसेचा प्रकल्पीय एकुण पाणीसाठा ११४६.०८ दलघमी असून प्रकल्पीय उपयुक्त जीवंत पाणीसाठा ७४०.१७ दलघमी आहे. गुरुवारची जलाशय ...
जिल्ह्यात दशकभरापूर्वी ९० पेक्षा जास्त रेतीघाट होते. परंतु गोसेधरणात पाणी अडविल्यानंतर रेतीघाटांची संख्या कमी झाली. दुसरीकडे जिल्ह्याची जीवनदायीनी समजली जाणारी वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमधून राजरोसपणे रेतीची तस्करी केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे र ...
तालुक्यातील ग्राम खैरबोडी, चुरडी, चिखली, गराडा व काचेवानी या गावातील महिलांचा समावेश होता. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा उत्साह व आनंद तसेच लाख बांगडी निर्मिती मधून त्यांना मिळणारा मोबदला बघता तालुक्यातील इतर गावातील महिलांनी सुद्धा अदाणी फाऊंडेशनकडे ...
भंडारा शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे असून नागरिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता नगरपरिषदेतील प्रत्येक कर्मचाऱ्याची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. ...
भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समधील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याची घटना ४ जुलैच्या पहाटे उघडकीस आली होती. चोरट्यांनी या एटीएममधून ९ लाख ४० हजार रुपये लंपास केले होते. विशेष म्हणजे एटीएम असलेला ...
जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन कर्मचारी प्रत्येकाची तपासणी करताना दिसून येतात. टेंपरेचर गनने तापमान घेतले जाते. परंतु याच प्रवेशद्वारातून जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे तापमान मोजले जात नाही. सरळ आपल्या कक्षात जाऊन अधिकारी स्थानापन्न होतात. भंडारा ...
लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शासनाने बंधनकारक केले आहे. सानगडी येथील पोस्ट मास्तर उपस्थित राहत नसल्याने गत दीड महिन्यांपासून पोस्ट कार्यालय बंद आहे. याचा सानगडीसह परिसरातील हजारो खातेधारकांना प्रचंड ...
भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा मोड, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते रेल्वेस्थानका पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना अडथळ्याची शर्यत पार करावा लागते. वेळेवर पोहोचण ...