शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वलानंतर केरोसीन बंद, गरिबांची रात्र अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:36 IST

ग्रामीण भागात पावसाळ्यात रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर केरोसीनचा वापर करून दिवा लावून रात्रभर वीज आली नाही ...

ग्रामीण भागात पावसाळ्यात रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर केरोसीनचा वापर करून दिवा लावून रात्रभर वीज आली नाही तरी प्रकाशाची अडचण येत नव्हती. मात्र, शासनाने ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती वापराचे सिलिंडर वितरित करून केरोसीनचे वाटप बंद केले. या स्थितीत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पावसाळ्याच्या दरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याने केरोसीन अभावी रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे वास्तव आहे.

ग्रामीण भागात पावसाळ्यात सगळीकडेच चिखल व दुर्गंधीचे वातावरण पहावयास मिळते. गावालगतच शेती असल्याने गावात घरोघरी विविध कीटकांचा वावर दिसून येताे. पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने तर, दुसरीकडे केरोसीनचा पुरवठा होत नसल्याने रात्रीच्या दरम्यान अंधारात कीटकांची भीती वाढली आहे.

शासनाकडून केरोसीन उपलब्ध करण्याची गरज आहे.

बॉक्स

दर महिन्याला केरोसीनचा पुरवठा करा

ग्रामीण भागात रात्रीच्या दरम्यान वीजपुरवठा बंद होत असल्याने सर्व कुटुंबांना केरोसीनच्या अभावी अंधारात रहावे लागत आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास विविध कीटकांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत ग्रामीण भागातील रेशन दुकानांद्वारे प्रतिमहिना एक लीटर केरोसीनचा पुरवठा करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे.