शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कार्यक्रमाअभावी ग्रामीण कलावंताची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 5:00 AM

देश कोरोना व्हायरसच्या विळाख्यात सापडला असुन लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या वर्गाची सर्वत्र उपासमार सुरू आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परीसराला आपण झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते. विदर्भाची खडी गंमत म्हणून फारच ही कला आजही लोकप्रिय आहे. याच भागात लोकवंताची खाण पहायला मिळते. मार्च २०२० पासुन आजतागायत लॉकडाऊन असल्यामुळे हजारो कलावंताच्या हातातील कामे गेली आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : अनेक कलाकारांच्या कुटुंबाचा जगण्यासाठी संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ग्रामस्तरीय कलेचे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यासाठी तहसीलदारांना राष्टीय अमर कला निकेतनच्या वतीने निवेदन देण्यात आले. कलावंताच्या मागणीसाठी अमर कला निकेतन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच मोहाडी येथे बैठक घेण्यात आली.याप्रसंगी प्रमुख पाहुणे हिरालाल नंदनवार, शहादत अली सैय्यद, शेखर खडसे, प्रभाकर तेलंग,दिनेश गोविंद खडसे, यशवंत थोटे मोहाडी, राजहंस देवगडे शिवानी सुखदेवे, वैशाली रहांगडाले, माधुरी पाटील उपस्थित होते. बैठकीत शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात शाहीर मंडळीनी आपले मनोगत व्यक्त केले.देश कोरोना व्हायरसच्या विळाख्यात सापडला असुन लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या वर्गाची सर्वत्र उपासमार सुरू आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परीसराला आपण झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते.विदर्भाची खडी गंमत म्हणून फारच ही कला आजही लोकप्रिय आहे. याच भागात लोकवंताची खाण पहायला मिळते. मार्च २०२० पासुन आजतागायत लॉकडाऊन असल्यामुळे हजारो कलावंताच्या हातातील कामे गेली आहेत.खडी गमतीच्या माध्यमातून मनोरंजन आणि प्रबोधनाचा वसा घेतलेले कलावंत आज हवालदील झालेला आहे. तरीही ताठ मानेने, स्वाभिमानाने तो समाजात जीवन जगत आहे. अशा कलावंताना आत्मनिर्भरतेसाठी शासकीय स्तरावर आर्थिक सहकार्य केले गेले तर कलावंत खंबीरपणे जगु शकतो व समाज प्रबोधन करू शकतो. खडी गंमत कार्यक्रमाची सुरुवात गणपती उत्सवापासून सुरू होत असते. त्यामुळे शासनाने या रंगभूमीचा आणि कलावंतांचा विचार करावा, अशी मागणी झाडीपट्टी रंगाभूमीतील नाट्य कलावंतांनी शासनाकडे केली आहे.देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कलावंताचा सिंहाचा वाटा आहे. शासनाने विविध शासकीय योजनेतून कलावंताच्या पाठीशी उभे असणे अत्यावश्क आहे. सास्कृतिक कार्यक्रम करण्याकरीता परवानगी देण्यात यावी.सांस्कृतिक वारसा जीवंत ठेवण्यासाठी शासनाने कलावंताच्या प्रश्नाकडे गांभीयाने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष श्रीकांत नागदिवे यांच्या पुढाकारात अंबादास नागदेवे, आर्यन नागदेवे, वैशाली रहांगडाले गराडा, माधुरी पाटील, शेखर खडसे, सुनिल खडसे, सुभाष टेकाम, यांनी मोहाडी तहसीलदार घनश्याम सोनकुसरे यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.यावेळी गणेश संतापे, यादवराव तुमसरे, सेवकराम खडसे, विजय गिरेपुंजे, ढेकल मेश्राम, विकास रतनपुरे, विघ्नेश्वर बावणे, रवींद्र भोयर, इसुलाल वाघाडे, राहुल मोथरकर, राजकुमार गजभिये, विकास वाघमारे, राजू कानसकर, रामकृष्णा ताडेकर, विश्वनाथ गिरडकर, रमेश बांते, मुकेश देशमुख, गोखल मने, जगदीश देव्हारे, शिवलाल राऊत, अरविंद बन्सोड, उमेश सोमेश्वर मेश्राम, विशाल शिंदे, किशोर शिंदे, देवचंद गोमासे, ज्ञानेश्वर भोयर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार