शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

खबरदार ! जंगलात आग लावाल तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 05:00 IST

भंडारा वनविभागातील सर्वच क्षेत्रात फेब्रुवारी ते जून या कालावधीत वणव्यापासून वनसंपतीचे रक्षण करण्यासाठी याेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वनकर्मचाऱ्यांना जागते रहाेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनक्षेत्रात जाळ रेषा तयार करणे, ब्लाेअर मशीनचा वापर अग्निरक्षकाची नेमणूक आणि रात्रंदिवस वणवा संवेदनशील क्षेत्रात गस्त आदी बाबींचा समावेश आहे. वणवा नियंत्रणासाठी ॲक्शन प्लॅंट तयार करण्यात आला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वनसंपदेने नटलेल्या जिल्ह्यातील जंगलात उन्हाळ्यात आगी लागण्याच्या घटना माेठ्या प्रमाणात घडतात. यामुळे जैवविविधता धाेक्यात येते. जंगलात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने कंबर कसली  आहे. जंगलात आग लावणाऱ्यांना थेट कारागृहात पाठविण्याची तयारी वनविभागाने केली आहे.भंडारा वनविभागातील सर्वच क्षेत्रात फेब्रुवारी ते जून या कालावधीत वणव्यापासून वनसंपतीचे रक्षण करण्यासाठी याेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वनकर्मचाऱ्यांना जागते रहाेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनक्षेत्रात जाळ रेषा तयार करणे, ब्लाेअर मशीनचा वापर अग्निरक्षकाची नेमणूक आणि रात्रंदिवस वणवा संवेदनशील क्षेत्रात गस्त आदी बाबींचा समावेश आहे. वणवा नियंत्रणासाठी ॲक्शन प्लॅंट तयार करण्यात आला आहे. वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी जागृक नागरिकांनी पुढाकर घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  जागते रहाेचे आदेश- वनक्षेत्रालगत असलेल्या शेतांमध्ये काम करताना कचरा पेटवून दिला जाताे. गवत चांगले यावे यासाठी आग लावून दिली जाते. वनातून जातांना बिडी, सिगारेट फेकली जाते. त्यामुळे आग लागून माेठे नुकसान हाेते. यावर नियंत्रणासाठी वनकर्मचाऱ्यांना जागते रहाेचे आदेश देण्यात आले आहे.

हाेवू शकताे एक वर्ष कारावास, अन् पाच हजार रुपये दंड- राखीव वनात आग लावल्यास, विस्तव पेटविल्यास किंवा जळता विस्तव साेडल्यास एक वर्षापर्यंत कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा हाेऊ शकते. नागरिकांनी आगीवर नियंत्रणासाठी वनविभागाला सहकार्य करावे. आगीची सूचना वनविभागाच्या टाेल फ्री क्रमांक १९२६ वर  द्यावी, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :forestजंगलfireआग