शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून विहिरीत पडलेल्या काळविटाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST

धारूर : तीन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या काळविटाला वाचविण्यात शेतकरी आणि वनविभागाला यश आले. तालुक्यातील आसोला येथे जामदेव तांड्याकडे ...

धारूर : तीन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या काळविटाला वाचविण्यात शेतकरी आणि वनविभागाला यश आले. तालुक्यातील आसोला येथे जामदेव तांड्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ रामभाऊ जाधव यांच्या शेतातील विहिरीत तीन दिवसांपूर्वी काळवीट पडले होते. याला काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला मात्र त्यांना यश आले नाही. तिन दिवस त्याला अन्न पुरवठा केला. तसेच वनविभागास ही माहिती कळविली. वनविभागाने बुधवारी सकाळी शेतकऱ्यांच्या मदतीने या काळविटात बाहेर काढून यांला वाचवण्यात यश आले. काळविटाला काही जखमा झाल्याने त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या काळवीटाचे प्राण वाचवण्यात यश आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश चोले यांनी वनविभागाशी संपर्क केल्यानंतर बुधवारी सकाळी तात्काळ धारूर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. ग्रामस्थ रामभाऊ जाधव, सुभाष अंकुशे, विकास चोले, डॉ. गणेश चोले आदी शेतकरी ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी काळविटाला विहिरीबाहेर काढल्याने काळविटाचे प्रार वाचले. असोला परीसरात वर्षातील ही दुसरी घटना आहे.

===Photopath===

240221\img_20210224_102227_14.jpg