शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

‘जलयुक्त’ने पाणीटंचाईत आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:53 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील चार वर्षात १०१० गावांमध्ये १७ हजार १४२ कामे पूर्ण झाली असून यावर ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

अनिल भंडारी। लोकमत न्यूज नेटवर्कुबीड : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील चार वर्षात १०१० गावांमध्ये १७ हजार १४२ कामे पूर्ण झाली असून यावर ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर २ लाख २२ हजार ७१०.४६ टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षात पर्जन्यमान दरवर्षी कमी होत राहिलेतरी सध्याच्या टंचाईकाळात शेती व पिण्याच्या पाण्यासाठी जलयुक्तच्या कामांमुळे मोठा आधार झाला आहे.भ्रष्टाचाराचा डाग२०१५ ते २०१८ दरम्यान राबविलेल्या योजनेत जिल्ह्यातील ८८३ पैकी ३०७ कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा निष्कर्ष शासनाच्या दक्षता पथकाने चौकशीनंतर काढला. उर्वरित ५७६ कामांची चौकशी गुलदस्त्यात आहे. कृषी विभागातील २६ अधिकारी, सहायक, पर्यवक्षक, तसेच १३८ मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार संस्था, ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले.बहुतांश जण अद्याप कारागृहात आहे. काही बडे मासा मात्र मोकाटच आहेत.कामेजलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जूने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध/ के.टी. वेअरदुरुस्ती व नुतनीकरण, जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्तोत्र बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे हाती घेण्यात आली.जलसंधारणातील सर्वात यशस्वी योजना आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे सिंचनक्षेत्र वाढले. त्यामुळे टंचाईच्या काळात सोय झाली. टॅँकरमुक्तीसोबतच शेतीला फायदा झाला. हे टिकवायचे असेल तर शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा.- दिलीप जाधव, बीड तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजनाWaterपाणी