शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

‘जलयुक्त’ने पाणीटंचाईत आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:53 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील चार वर्षात १०१० गावांमध्ये १७ हजार १४२ कामे पूर्ण झाली असून यावर ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

अनिल भंडारी। लोकमत न्यूज नेटवर्कुबीड : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील चार वर्षात १०१० गावांमध्ये १७ हजार १४२ कामे पूर्ण झाली असून यावर ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर २ लाख २२ हजार ७१०.४६ टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षात पर्जन्यमान दरवर्षी कमी होत राहिलेतरी सध्याच्या टंचाईकाळात शेती व पिण्याच्या पाण्यासाठी जलयुक्तच्या कामांमुळे मोठा आधार झाला आहे.भ्रष्टाचाराचा डाग२०१५ ते २०१८ दरम्यान राबविलेल्या योजनेत जिल्ह्यातील ८८३ पैकी ३०७ कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा निष्कर्ष शासनाच्या दक्षता पथकाने चौकशीनंतर काढला. उर्वरित ५७६ कामांची चौकशी गुलदस्त्यात आहे. कृषी विभागातील २६ अधिकारी, सहायक, पर्यवक्षक, तसेच १३८ मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार संस्था, ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले.बहुतांश जण अद्याप कारागृहात आहे. काही बडे मासा मात्र मोकाटच आहेत.कामेजलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जूने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध/ के.टी. वेअरदुरुस्ती व नुतनीकरण, जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्तोत्र बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे हाती घेण्यात आली.जलसंधारणातील सर्वात यशस्वी योजना आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे सिंचनक्षेत्र वाढले. त्यामुळे टंचाईच्या काळात सोय झाली. टॅँकरमुक्तीसोबतच शेतीला फायदा झाला. हे टिकवायचे असेल तर शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा.- दिलीप जाधव, बीड तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजनाWaterपाणी