शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

माजलगावात आमदार व भुजल अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी अभावी रेंगाळले टँकरचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 6:34 PM

टँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे न पाठवता उपविभागीय अधिकाऱ्यांनाच मंजुरीचे अधिकार आहेत.

माजलगाव (बीड) : तालुक्यातील पाच गावचे टँकरचे प्रस्ताव आमदार व भुजल अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी अभावी रेंगाळले आहेत.यामुळे येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

शासनाने दुष्काळाची दाहकता पाहता टँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे न पाठवता उपविभागीय अधिकाऱ्यांनाच मंजुरीचे अधिकार दिले. परंतू भुजल विभागाच्या अहवालानंतरच टँकरला मंजुरी दिली जाते. माजलगाव तालुक्यात सात टँकरचे प्रस्ताव आले असून धर्मेवाडी ,शहापुर मजरा येथे टँकर सुरु करण्यात आले आहेत. 4 जानेवारीला गुजरवाडी तर 8 जानेवारी रोजी जायकोवाडीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले आहेत.

वास्तविक पाहता टँकरचे प्रस्ताव आठवडाभरात मंजुर होणे आवश्यक आहे परंतू आमदार आर.टी.देशमुख यांची स्वाक्षरी न झाल्याने या गावचे प्रस्ताव मागील एक महिन्यापासून धुळखात पडून आहेत. तर बाभळगाव, भाटवडगाव, ईरला डुब्बा येथील प्रस्ताव तीन आठवड्यापासून भुजल अधिकाऱ्याच्या व आमदारांच्या स्वाक्षरी अभावी मंजुर झाले नाहीत. यामुळे येथील ग्रामस्थांना भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी, पंचायत समितीवर खापर फोडणे चुकीचे असून सत्ताधाऱ्यांना दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचा आरोप पंचायत समिती सभापती अलका जयद्रत नरवडे यांनी केला आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळpanchayat samitiपंचायत समिती