मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषदेची आमदारकी वाटून जिल्हयाचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादीने बारा किलोमीटर तरी रस्ते केले का, असा सवाल त्यांनी यावेळी केला. ...
जिल्ह्यातील अनेक गावांध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या राज्यस्तरीय , तालुकास्तरीय गावांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुरस्कारासाठी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
नुतन जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर डॉ. आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी गेवराईमध्ये अचानक टँकर तपासणी सुरु केल्यानंतर टँकर माफियासह महसूल आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांमध्ये धावाधाव सुरु झाली. ...