शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Atal Bihari Vajpayee : परळीकरांच्या मनात अजूनही ताज्या आहेत अटलजींच्या सभेच्या आठवणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 8:00 PM

शहरात झालेल्या दोन्ही सभेच्या आठवणी परळीकरांच्या मनात आजही ताज्या आहेत. 

परळी (बीड ) : शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील जिल्हा परिषद हायस्कुल शाळेच्या मोकळ्या ग्राऊंडमध्ये आणिबाणीच्या आगोदर दुष्काळी परिषद माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. यासोबतच १९८० मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा सभेसाठी सुद्धा वाजपेयी परळीत आले होते. या दोन्ही सभेच्या आठवणी परळीकरांच्या मनात आजही ताज्या आहेत. 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघे परळीत दुःखाचे वातावरण आहे. यानिमित्ताने परळीतील जुने भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी अटलजींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अटलजी पहिल्यांदा परळीत आले ते आणीबाणीच्या आधी दुष्काळ परिषदेसाठी. यानंतर ते आले गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारार्थ. ही सभा झाली होती वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात. सभेनंतर अटलजी यांनी व्यासपीठावरुन खाली येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या आईचे दर्शन घेतले होते. अशी आठवण त्या सभेचे सुत्रसंचलन करणारे भाजप नेते दत्ताप्पा ईटके यांनी सांगितली. यासोबतच भाजप जेष्ट नेते विकास डुबे यांनी या सभेत अटलजींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली होती अशी आठवण सांगितली. मंडीमे माल बहुत था ।मगर खरेंदीदार नही था । चाहे तो वोट खरेदी कर सकता था । लेकीन वोट खरेदी कर  ।सरकार नही बना ना था । अशा ओळींची आपल्या भाषणात अटलजींनी पेरणी केल्याची आठवण भाजयुमोचे तत्कालीन शहराध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी सांगितले. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यूBeedबीड