शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

ईव्हीएम मशिनच्या निषेधार्थ अंबाजोगाईत आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 5:11 PM

मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे

अंबाजोगाई (बीड ) : ईव्हीएम मशीन द्वारे मतदान घेतल्याने लोकशाहीला धोक्यात येत आहे, त्या बंद करून मतपत्रिकेद्वारे निवडणूका घेण्यात याव्यात या मागणीसाठी मंगळवारी (दि.२५) दुपारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते बन्सीधर जोगदंड यांनी केले.

आक्रोश मोर्चा सावरकर चौक, शिवाजी चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या दरम्यान आंदोलकांनी ई.व्ही. एम. विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे या मागणीचे निवेदन आंदोलकांनी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना दिले. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते बन्सीधर जोगदंड, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.विष्णु जाधव, संतराम पारवे, शेकापचे हनुमंत गायकवाड, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वाजेद खतीब,अ‍ॅड. सुभाष जाधव,रामभाऊ सावंत,महादेव वाव्हळे, समाधान काळुंके, विलास सरवदे,कल्याण उदार,रतन शिंगाडे, के.टी.जाधव,ज्ञानेश्वर कवठेकर आदींच्या स्वाक्षरी आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAmbajogaiअंबाजोगाईagitationआंदोलन