आधुनिक काळात, या व्यवसायांमधील लोकांना अनेकदा आर्थिक अडचणी, संसाधनांचा अभाव यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मोदी सरकारनं १७ सप्टेंबर २०२३ रोजी ही योजना सुरू केली. ...
Vijay Wadettiwar News: राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी ...
FMCG pre GST Rate Cut news: नवीन जीएसटी सुरु होण्यासाठी आता केवळ ५ दिवस राहिले आहेत. यामुळे विविध दुकानांत, शोरुम किंवा अन्य ठिकाणांवर जीएसटीची वाट कशाला पाहताय आम्ही २० टक्के डिस्काऊंट देतोय अशा विनवण्यात केल्या जात आहेत. ...