लाईव्ह न्यूज :

author-image

Devendra Darda

Managing Director
Twitter: @devendarda
Read more
आपले भविष्य जपण्यासाठी मांसाहारावर नियंत्रण हवे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपले भविष्य जपण्यासाठी मांसाहारावर नियंत्रण हवे!

Food News: मांसाहार कमी केला तर पिण्यायोग्य पाणी वाचेल, अन्नाची उपलब्धता वाढेल, हरितगृह वायूंचे उत्सर्जन घटेल आणि अस्वस्थ जगाला करुणेचा स्पर्शही मिळेल! ...

म्हणे, समुद्रातील घाण येऊ देणार नाही...; फेसबुकवर कितपत विश्वास ठेवावा? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :म्हणे, समुद्रातील घाण येऊ देणार नाही...; फेसबुकवर कितपत विश्वास ठेवावा?

Facebook: सोशल मीडिया म्हणून फेसबुक ही जगातील सर्वांत मोठी कंपनी. याच कंपनीने गेल्या काही वर्षांत व्हॉट्सॲपही विकत घेतले आहे आणि ते संवादाचे माध्यमही जगात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, नंबर वनचे मुकुट मिरवताना त्याचे टोक कधी ना कधी बोचणार हे नक्कीच. ...

रोज काळा धूर तुमच्या श्वासात मिसळतोय?; प्रदूषणापासून दूर पळू नका, प्रदूषण करणंच टाळा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रोज काळा धूर तुमच्या श्वासात मिसळतोय?; प्रदूषणापासून दूर पळू नका, प्रदूषण करणंच टाळा!

Pollution: जगाच्या पाठीवर कुठेही  जा, प्रदूषण  पाठ सोडत नाही.  घरात असा, घराबाहेर असा किंवा निसर्गाच्या सान्निध्यात, प्रदूषणाचा विळखा आपल्या पाठीशी असतोच. भारतातल्या दिल्लीसारख्या शहरानं तर प्रदूषणाचं शिखर गाठलं आहे. त्यामुळे अशावेळी काय करावं, याविष ...

चांदोमामाच्या गावाला जाऊ या... चंद्रावरच्या घरात राहण्यासाठी रांगा; पर्यटनात ‘मूनवॉक’ची ऑफर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चांदोमामाच्या गावाला जाऊ या... चंद्रावरच्या घरात राहण्यासाठी रांगा; पर्यटनात ‘मूनवॉक’ची ऑफर

सर्वसामान्य लोकांनाही चंद्रावर फिरायला जाता यावं यासाठी नासानंही पुढाकार घेतला आहे. त्यासाठीचं तंत्रज्ञान तयार करण्यासाठी विविध कंपन्यांना त्यांनी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. ...

जगातले सर्वांत गरीब लोक सर्वाधिक दानशूर; भारताचाही मोठा वाटा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगातले सर्वांत गरीब लोक सर्वाधिक दानशूर; भारताचाही मोठा वाटा

३१ टक्के लोकांनी गरजूंना आर्थिक मदत केली, तर जगातल्या जवळपास दर पाचव्या व्यक्तीनं स्वत:हून आपला वेळ समाजकार्यासाठी दिला. भारताचाही यातला वाटा खूप मोठा आहे. ...