महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे नियमावली आहे. मात्र, गत दोन ते तीन वर्षांपासून निकालात अनियमितता असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. वेळेत मूल्यांकन होत नसल्याने निकाल जाहीर करण्यात विल ...
रवि पाटील असे आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. या नियमाला तिलांजली देऊन घरभाडे भत्ता मात्र नियमित घेतला जात आहे. याचा फटका पशुपालक असलेल्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. चांदूर बाजार तालुक् ...
मध्यंतरी पालकमंत्री पांदण विकास रस्ता योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. याकरिता ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले गेले. परंतु, त्यानंतर प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. परिणामी अमरावती तालुक्यात १५८ पांदण रस्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आह ...
सर्वांना समान न्याय नाही, असा विद्यमान सभागृहनेता सुनील काळे यांच्यावर काही नगरसेवकांचा आक्षेप आहे व तो त्यांनी पक्षश्रेष्ठी, पदाधिकाऱ्यांसमोर सक्षमपणे मांडल्याची माहिती आहे. सध्या भाजपक्षात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ डिसेंबर ...