‘कोरोना’ रोखण्यासाठी शाळेत होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सर्वच शाळांना ३१ मार्च पर्यत सुटया जाहीर करण्यात आल्या. आता तर १४ एप्रिलपर्यत ‘लॉकडाऊन’ घोषित झाले आहे. या सत्रातील शाळा भरण्याची शक्यताच नाही. दरम्यान कालावधीत शालेय पोषण आहारासाठी प्रत्य ...
सोबतच ठेकेदारांचेही उपस्थिती पाहायला मिळाले. कोरोना दूर पळविण्यासाठी आवश्यक सोशल डिस्टन्सिंगचे बंधन बाजूला ठेवत काही विभागांत दाटीवाटीने कर्मचारी कामकाज करीत असल्याचेही चित्र होते. अशावेळी कामकाजात झोकून देणाºया कर्मचाऱ्यांचे कौतुक करायचे की सार्वजनि ...
संचारबंदीच्या काळात अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी दारू दुकाने व बिअर बारला सील लावण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. परंतु, येथील एका बिअर बारच्या गोडावूनऐवजी कंपाऊंडच्या गेटला सील लावल्याचा अफलातून प्रकार उघड झाला. गेटच्या वरून चढून गोडाऊनमधील ...
देशात लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही दुधाच्या टँकरमध्ये बसून भुसावळ येथील दोन तरुण अंबानगरीत पोहोचले. सदर तरुण हे सकाळी ७ वाजता भुसावळवरून निघाले. सांयकाळी ५.३० वाजता ते क्रीडा संकुल येथे पोहोचताच गाडगेनगर येथील सहायक पोलीस निरीक्षक पूजा खांडेकर यांनी ...
शहरात क्रॉकरीचा व्यवसाय करणारे एक दाम्पत्य मेरठला गेले. तेथे त्यांचा अहवाल ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आल्याने रविवारी शहरात खळबळ उडाली होती. त्या अनुषंगाने हे कुटुंबीय वास्त्यव्यास असलेला हैदरपुरा भागातील दीड किमीचा परिसर महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांन ...
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यामधील खंड २,३ व ४ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रा ...
राज्यात मुबंईत सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुबंईतुन अनेक जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून खासगी वाहनाने हे ३४ मजूर आपल्या गावी झारखंड राज्यात जात असताना मोझरी येथे तिवसा पोलिसांना ते वाहन दिसले. त्यामुळे पोलीस व ...
अचलपूर येथे मोठ्या प्रमाणावर एमबीबीएस, बीएएमएस, बीयूएमएस, डीसीएच डिग्रीप्राप्त खासगी दवाखाने आहेत. संचारबंदीच्या काळात सरकारने खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले असताना अचलपुरातील सर्व खासगी दवाखाने बंद आहेत. किरकोळ आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णा ...
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क उपलब्ध व्हावे, यासाठी कारागृह प्रशासनाकडे ही जबाबदारी सोपविली होती. जि ...