प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानामार्फत दोन मोफत गणवेश दिले जातात. गणवेश खरेदीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के निधी मिळतो. मात्र, यंदा कोरोनामुळे शाळा सुरू होण्याबाबत शंकाच आहे. यंदाही मोफत गणवेश वाटपच ...
यापूर्वीच एनजीटीद्वारे महापालिकेला दंडित करण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याच्या अनुषंगाने अनुपालन अहवालानुसार सुकळी घनकचरा प्रकल्पात जैव उपाय व जैव खणनबाबत ४० टक्के काम झाले आहे. कृती योजनेनुसार ७० टक्के काम ३१ मेपर्यंत पूर्ण करावे लागेल. म ...
मध्यप्रदेशातील भैसदेही व बापजाई भागात मंगळवारी व बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे विश्रोळी येथील पूर्णा धरणात मोठा जलसाठा जमा झाला. धरणात जून अखेरपर्यंत ४१ टक्के जलसाठा ठेवणे गरजेचे आहे. जुलै अखेरपर्यंत हाच जलसाठा ५७ टक्के ठेवणे गरजेचे आहे ...
१२६ मधील गुजरी बाजाराने आपले अस्तित्व केव्हाचे हरविले आहे . बाजाराच्या ठिकाणी टिनाचे शेड आणि काही ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण धारकांनी गुजरी बाजाराला ग्रहण लावले आहे. हे ग्रहण हटविल्याशिवाय शहराचे विकास होणे अशक्य आहे. याकरिता नगरपंचायतीने अति ...
बाबूराव ठाकरे हे त्यांच्या दोन हेक्टर जमिनीत कुटकी, उडीद, धान, सोयाबीन, ज्वारी, तूर, गहू , हरभरा, मसुर, वाटाना, मिरची, कापूस, कांदा विविध पिके ते घेतात. तर संत्रा, पेरू, आंबा या फळ पिकांची लागवड त्यांनी केली आहे. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसायासोबत ते शेत ...
तुम्हाला मुलगा झाला आहे. आम्हाला ३०० रुपये द्या, असे येथील कार्यरत नर्सेस माझ्याकडून येऊन ३०० रुपयांची मागणी केली. मी आनंदात त्यांना ३०० रुपयेही दिले. मात्र, पत्नीला वेदना होत असताना याच परिचारिकांनी दुर्लक्ष केले. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे सध्या साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत आणि भविष्यातही अशाच पद्धतीने लग्न समारंभ व्हावेत, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्नातील मान-अपमान तसेच होणारे खर्चही ...
पुलाखालून जाणारे पाणी रोखल्या गेल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पावसाळ्याच्या तोंडावर नवीन पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, जुना बांध मोकळा न केल्याने ३० जून रोजी आलेल्या दमदार पावसामुळे गयाटीचा नाला तुडूंब भरून वाहिला आणि पुलाज ...