शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

शेततळ्यात बुडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 8:03 PM

घारगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे कमल बापू पानसरे (वय -३६) व मुलगी वर्षा बापू पानसरे (वय- १६) या मायलेकींचा ...

घारगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे कमल बापू पानसरे (वय -३६) व मुलगी वर्षा बापू पानसरे (वय- १६) या मायलेकींचा दुपारी चार वाजता शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. 

कमल बापू पानसरे या गुरांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यात दोरीच्या साहाय्याने हंडा घेऊन उतरल्या असताना अचानक दोर तुटला व त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून मुलगी वर्षा पानसरे या पाण्यात पडल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघींचाही बुडुन मृत्यू झाला.

सध्या दुष्काळाचे सावट आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शेततळी हा एकमेव आधार आहे. दुष्काळाचे सावट व पाणीटंचाई ने मायलेकींचा दुर्दैवी अंत झाला. वर्षा पानसरे हिने एसएससी ची परीक्षा ७८% गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून त्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी श्रीगोंदा येथे पाठवले आहेत. त्यांच्या मृत्यूने घारगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

जिल्ह्यातील ही तिसरी घटना असून घुमरी गावात धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुली आणि आई यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. वटपौर्णिमेच्या दिवशीच दुदेर्वी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.