शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

मोबाईलमुळे वाहनचालकांच्या अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST

कावली वसाड : विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राने केलेल्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या हातात मोबाइल आले. मात्र, वाहन चालविताना मोबाईलवर बोलत ...

कावली वसाड : विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राने केलेल्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या हातात मोबाइल आले. मात्र, वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असल्याने ग्रामीण भागात अनेक अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभाग व अन्य विभागांकडून वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळा, असे आवाहन केले जाते. मात्र, अनेकजन त्या आवाहनाला जुमानत नसल्याचे चित्र आहे.

शहरी भाग असो किंवा ग्रामीण, लहान मुलांपासून तर वृुद्धापर्यंत प्रत्येकांच्या हातात मोबाईल आला आहे. दुचाकी किंवा चारचाकी वाहनचालक वाहन चालविताना मोबाईलवर बोलत लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरीही वाहनचालक सुसाट वाहन चालवीत मोबाईलवर बोलताना आढळतात. एकीकडे शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे मोबाईलवर झाले असल्याने मोठ्या प्रमाणात मोबाईलची खरेदी ग्रामीण झाली आहे. वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास वाहतूक पोलीस दंड वसूल करतात. मात्र पोलिसांची नजर चुकवून अनेक जण मोबाईलवर बोलत असतात. स्वत:ची सुरक्षा स्वत: केल्यास अपघात टाळता येतात. परंतु असे होताना दिसत नाही.