कडाक्याच्या उन्हामुळे जंगलातील नदी-नालेसह पानवठे आटले आहेत. त्यामुळे पशु-पक्षी पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहे. वडाळी तलावाशेजारीच असणाऱ्या बगिच्यामधील बोअरच्या पाईपमधून निघणाऱ्या पाण्यापासून तृष्णा भागविताना खारुताई.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}