शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अपघात विम्याचे ५८ लाख

By admin | Updated: December 12, 2015 00:22 IST

कृषी विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता विमा योजनेत ४ डिसेंबरपर्यंत ६० प्रकरणंत दोन प्रस्ताव विमा कंपनीद्वारा नाकारण्यात आले होते.

कृषी विभागाने राबविली योजना : २६ प्रस्ताव मंजूर, २२ प्रलंबित अमरावती : कृषी विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता विमा योजनेत ४ डिसेंबरपर्यंत ६० प्रकरणंत दोन प्रस्ताव विमा कंपनीद्वारा नाकारण्यात आले होते. पैकी २६ प्रस्ताव मंजूर असून २० प्रकरणे कंपनीकडे प्रलंबित आहे. अशा ५८ प्रकरणात शेतकऱ्यांना अपघात विम्यापोटी ५८ लाख मिळणार आहे. कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्यावतीने शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात या योजनेअंतर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा अपघात मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळेनिकामी झाल्यास किंवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांची विमा भरपाई कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळते. अमरावती विभागात अमरावती, मोर्शी व अचलपूर असे तीन उपविभाग आहेत. अमरावती विभागात ४ डिसेंबर पर्यंत ३० प्रकरणे दाखल करण्यात आली. या पैकी ११ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आले. ५ प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित आहे तर १४ प्रस्ताव त्रुटी अभावी प्रलंबित आहे. मोर्शी उपविभागात २३ प्रकरणे दाखल करण्यात आली. यापैकी १२ प्रस्ताव कंपनीकडू मंजूर करण्यात आलीत. अद्याप १० प्रकरणे त्रुटी अभावी प्रलंबित आहे. अचलपूर उपविभागात अपघात विम्याची ७ प्रकरणे दाखल करण्यात आलीत या पैकी ३ प्रस्ताव विमा कंपनीद्वारा मंजूर करण्यात आले आहे. १ प्रस्ताव नामंजूर व ३ प्रस्ताव चौकसीसाठी प्रलंबित आहेत. शासनाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही अटी शिथिल कराव्या, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)अशी आहे शेतकरी जनता विमा योजना शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात/ बीज पडणे/ शॉक लागणे, पूर , सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू होतो. अनेकदा कायमस्वरुपी अपंगत्व येते. या परिवाराला उदरनिर्वाहासाठी आर्थिक लाभ मिळावा यासाठी आॅगस्ट २०१४ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. याच योजनेला २००९-१० मध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजना, असे नाव देण्यात आले आहे.