शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
3
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
4
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
5
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
6
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
7
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
8
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
9
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
10
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
11
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
12
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
13
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
14
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
15
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
16
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
17
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
18
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
19
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
20
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी व चारा टंचाईने गावकरी हैरान

By admin | Updated: May 24, 2014 21:13 IST

मूर्तिजापूर : पाणी व चारा टंचाईने मूर्तिजापूर उपविभाग ढवळून निघाला आहे. अधिकार्‍यांचे नियोजन कमी पडत असून, दोन्ही समस्या शेतकर्‍यांना हैरान करीत आहेत. आजमितीस पूर्वीची गोठाण संकल्पनाही मोडकळीस आल्याचे चित्र सर्वदूर असून, आज खेड्यातही पाकीटचे दूध सर्वत्र सहज उपलब्ध होत असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील अनेक गावातील गायरानावर गावकर्‍यांनी अतिक्रमण केल्याने गोठाण नाहिसे झाले आहेत. सिरसो, लाखपुरी, दहातोंडा, सांगवी, राजनापूर, माना, कुरू म, जामठी, अनभोरा, कोळंबी, मधापूरी येथील शेतकर्‍यांनी जनावरे बेभाव विक्रीला काढले आहेत. चारा व पाणी टंचाई यामागचे एकमेव कारण समोर आले आहे. अकोला तालुक्यातील सांगळूद, मूर्तिजापूर, अकोला, हातरू ण, चोहो˜ा बाजार या ठिकाणचे बैलबाजार प्रसिद्ध आहेत. बैलबाजारात जनावरे विक्रीसाठी येत आहेत.

मूर्तिजापूर : पाणी व चारा टंचाईने मूर्तिजापूर उपविभाग ढवळून निघाला आहे. अधिकार्‍यांचे नियोजन कमी पडत असून, दोन्ही समस्या शेतकर्‍यांना हैरान करीत आहेत. आजमितीस पूर्वीची गोठाण संकल्पनाही मोडकळीस आल्याचे चित्र सर्वदूर असून, आज खेड्यातही पाकीटचे दूध सर्वत्र सहज उपलब्ध होत असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील अनेक गावातील गायरानावर गावकर्‍यांनी अतिक्रमण केल्याने गोठाण नाहिसे झाले आहेत. सिरसो, लाखपुरी, दहातोंडा, सांगवी, राजनापूर, माना, कुरू म, जामठी, अनभोरा, कोळंबी, मधापूरी येथील शेतकर्‍यांनी जनावरे बेभाव विक्रीला काढले आहेत. चारा व पाणी टंचाई यामागचे एकमेव कारण समोर आले आहे.  गोधनापासून मिळणार्‍या शेणखताला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते वापरण्यात येत आहेत. यांत्रिक शेतीमुळे अनेक शेतकर्‍यांनी बैल जोपासणे बंद केल्याचे भीषण वास्तव समाजात दिसत आहे. ज्वारी व इतर चारा पिकांची पेरणी कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात वैरण टंचाईचा सामना शेतकर्‍यांना यापुढेही करावा लागणार आहे. पूर्वी प्रत्येकाच्या घरी गाय असायची; परंतु आता गाय दिसत नाही.