शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

भुसावळ-नागपूरदरम्यान आता वेळ वाचवतील रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 3:47 PM

मध्य रेल्वेच्या दोन विभागात रेल्वे आॅटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिम लागू करण्यात आली आहे.

- संजय खांडेकर

अकोला: मध्य रेल्वेच्या दोन विभागात रेल्वे आॅटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिम लागू करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे आता भुसावळ-नागपूरदरम्यान सिग्नलद्वारे लगेच मार्गस्थिती मिळेल. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांचा वेळ वाचणार आहे.मंगळवार १३ आॅगस्ट १९ रोजी ही यंत्रणा लावली गेली आहे. बडनेरा-वरणगाव स्टेशन आणि भुसावळ-वरणगाव स्टेशनदरम्यान महत्त्वपूर्ण सिग्नलिंग कार्यप्रणाली कार्यान्वित झाल्याने रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे भुसावळहून नागपूरकडे धावणाºया सर्व गाड्यांची स्थिती लगेच रेल्वे यंत्रणेला मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्या तातडीने पुढे सोडल्या जाणार आहे. भुसावळ आणि वरणगावच्या डाउन दिशेकडे ६ आणि अप दिशेने ७ नवीन सिग्नल कार्यान्वित झाले आहे. १३ ही सिग्नल आॅटोमेटिक पद्धतीने कार्य करणार असल्याने रेल्वे विभागाचे काम अधिक सुलभ झाले आहे. भुसावळ-जळगावदरम्यान आॅटोमॅटिक सिग्नलद्वारेच कार्य चालते; मात्र त्यापलीकडे आॅटोमॅटिक सिग्नल कार्यरत नव्हते. त्यामुळे पुढील मॅसेज आणि संकेत मिळाल्याशिवाय गाड्या सोडल्या जात नसत. आता मात्र भुसावळ-नागपूरदरम्यान धावणाºया रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. सोप्या भाषेत भुसावळ आणि वरणगावदरम्यान केवळ एका गाडीचे सिग्नल पूर्वी मिळायचे; मात्र आताच्या नवीन यंत्रणेत पाच ते सहा गाड्यांची स्थिती अद्ययावत सिग्नल दर्शविणार आहेत. त्यामुळे कोणत्या ट्रकवरील ट्राफिक कुठे वळवायची, याचे निर्णय आता लगेच घेणे सोपे होणार आहे. आधी तसे ठरवित येत नसे. त्यामुळे भुसावळ आणि बडनेरासारख्या ठिकाणी गाड्या तासन्तास थांबवून ठेवल्या जायच्या. आता मात्र यातून सुटका झाली आहे.ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी भुसावळ डीआरएम विवेक कुमार, अपर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली लावली गेली आहे. यासाठी राजेंद्र पोतदार वरिष्ठ मंडळ सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, मनोज दीक्षित, निशांत द्विवेदी, स्वप्निल नीला यांनी अथक परिश्रम घेतले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेnagpurनागपूरBhusawalभुसावळ