शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रोडचे काम पूर्ण, पुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:34 AM

अकोला व बुलडाणा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रोड असल्यामुळे परिसरातील चान्नी,मळसूर, उमरा,शिरपूर, चांगेफळ,राहेर, अडगाव इत्यादी गावातील नागरिकांची ...

अकोला व बुलडाणा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रोड असल्यामुळे परिसरातील चान्नी,मळसूर, उमरा,शिरपूर, चांगेफळ,राहेर, अडगाव इत्यादी गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात पिंपळखुटा येथील दोन नद्यांच्या संगमावरील हा पूल असल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी राहते. त्यामुळे या रोडवरील संपूर्ण वाहतूक पावसाळ्यात ठप्प होऊन जाते. या रोडवर खामगाव बाजारपेठ असल्यामुळे या रोडवर नेहमी वर्दळ राहते.परंतु पावसाळ्यात हा रोड बंद पडत असल्यामुळे परिसरातील लोकांना २५ किमीच्या फेऱ्याने खामगावला जावे लागते.त्यामुळे परिसरातील नागरिकांना मानसिक मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने सदर पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे.अशी गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.