समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले.. मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
मुर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील दोन शेतकर्यांवर रानडुकरांनी हल्ला चढवून त्यांना जखमी केले. ...
खासगी अनुदानित वसतिगृहातील कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नोंदीसाठी, आता प्रत्येक वसतिगृहात बायोमेट्रिक यंत्र लावण्यात येणार आहेत. ...
रोगमुक्त पशु, या विषयावर संशोधन करण्यासाठी राज्यातील पहिले संशोधन केंद्र नागपूर येथे सुरू करण्यात येत आहे. ...
बाजारातून खरेदी केलेले सोयाबीन साफ करून मध्य प्रदेशातील कंपनीच्या नावे कर्नाटकात विकण्यार्या टोळीला जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी पकडले. ...
कपिल एकनाथ वैद्यने देशातून १३ वा तर राज्यातून प्रथम ...
७00 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता नवलकिशोर टावरी यांना गुरुवारी अटक करण्यात आली. ...
अनेक गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर चोर्या झाल्या आहेत. ...
परिसरातील अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. ...
अकोला : अवैध नळ जोडणीद्वारे महापालिकेच्या पाण्याची चोरी करणार्या शहरातील ४५ नागरिकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध नळ जोडणीधारकांची तपासणी करणार्या पाच पथकांच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ...
विजेची तार अंगावर पडल्याने आठ मेंढ्या ठार ...