शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

नऊ वर्षांत १.२५ कोटी वाहनांची भर

By admin | Updated: December 4, 2014 00:42 IST

वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण वाढले.

नीलेश शहाकार/बुलडाणाराज्यातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली असून, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगची डोकेदुखी, तसेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गत नऊ वर्षांत तब्बल १ कोटी २५ लाख वाहनांची भर राज्यातील रस्त्यांवर पडल्याचे महामार्ग पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि सहा आसनी गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचेही प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २0१४ मध्ये राज्यात ६१ हजार ८८३ रस्ते अपघात झाले. साधारण नऊ वर्षांपूर्वी हीच आकडेवारी १0 हजारांनी कमी होती. वाढलेली वाहने आणि वाहनचालकांचा हलगर्जी ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. २00६ साली ९९ लाख ३५ हजार ९६५ वाहने रस्त्यावर धावत होती. २0१४ साली वाहनांची संख्या २ कोटी २५ लाखापर्यंत पोहोचली. या आठ वर्षात जवळपास १ कोटी २५ लाख ६४ हजार ३५ वाहनांची भर पडली. राज्यातील वाहनांची संख्यावर्ष           वाहने२00६       ९९,३५,९६५२00७       १,0९,६६,४३४२00८       १,२१,७0,९९१२00९       १,३३,३५,३६१२0१0       १,४४,५0,९0८२0११       १,५७,६८,४२१२0१२       १,७४,३४,0९९२0१३       १,९४,३२,000 २0१४       २,२५,00,000