शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

नऊ वर्षांत १.२५ कोटी वाहनांची भर

By admin | Updated: December 4, 2014 00:42 IST

वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण वाढले.

नीलेश शहाकार/बुलडाणाराज्यातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली असून, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगची डोकेदुखी, तसेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गत नऊ वर्षांत तब्बल १ कोटी २५ लाख वाहनांची भर राज्यातील रस्त्यांवर पडल्याचे महामार्ग पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि सहा आसनी गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचेही प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २0१४ मध्ये राज्यात ६१ हजार ८८३ रस्ते अपघात झाले. साधारण नऊ वर्षांपूर्वी हीच आकडेवारी १0 हजारांनी कमी होती. वाढलेली वाहने आणि वाहनचालकांचा हलगर्जी ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. २00६ साली ९९ लाख ३५ हजार ९६५ वाहने रस्त्यावर धावत होती. २0१४ साली वाहनांची संख्या २ कोटी २५ लाखापर्यंत पोहोचली. या आठ वर्षात जवळपास १ कोटी २५ लाख ६४ हजार ३५ वाहनांची भर पडली. राज्यातील वाहनांची संख्यावर्ष           वाहने२00६       ९९,३५,९६५२00७       १,0९,६६,४३४२00८       १,२१,७0,९९१२00९       १,३३,३५,३६१२0१0       १,४४,५0,९0८२0११       १,५७,६८,४२१२0१२       १,७४,३४,0९९२0१३       १,९४,३२,000 २0१४       २,२५,00,000