शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
3
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
4
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
5
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
6
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
7
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
8
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
9
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
10
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
11
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
12
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
13
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
14
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
15
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
16
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
17
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
18
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
20
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 

जामखेडला बारा दिवसाआड पाणी; भुतवडा तलावाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 12:18 PM

जामखेड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगरपरिषदेने पाच वीजपंप बसवून खड्ड्यातील पाणी उपसा सुरू केला आहे. यामुळे शहर व वाड्यावस्तीसाठी १२ ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होईल.

अशोक निमोणकर । जामखेड : शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलावाने तळ गाठला आहे. त्यात अवघे तीन टक्के पाणी शिल्लक आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगरपरिषदेने पाच वीजपंप बसवून खड्ड्यातील पाणी उपसा सुरू केला आहे. यामुळे शहर व वाड्यावस्तीसाठी १२ ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होईल.भुतवडा तलावातून शहराला पाणीपुरवठा तीन महिन्यांपासून  दहा दिवसाआड केला जात आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस तलावातील पाण्याला डबक्याचे स्वरूप आले. त्यामुळे  पाणी पुरवठा करणाºया चारीच्याही खाली पाणी गेले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद पडला होता. मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी तातडीने कर्मचाºयांच्या ताफ्यासह भुतवडा तलावावर जाऊन तेथील पाहणी केली. खड्ड्यातील पाणी चारीत टाकण्यासाठी पाच अश्वशक्तीचे तीन पंप व साडेसात अश्वशक्तीचे दोन पंप बसविण्यात आले. महावितरण अधिकारी, कर्मचारी यांना बोलावून रोहित्रातून वीज कनेक्शन घेऊन सिंगल फेजवर तीन वीजपंप दिवसरात्र चालू राहतील. दोन वीजपंप शेतीसाठी असणाºया वीजवाहक तारेवर टाकून बारा तास वीजपंप चालू राहील, असे नियोजन केले.मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी तलावातून अनधिकृत पाणी उपसा करणा-या पाच वीजपंप व १०० मीटर पाईप जप्त केला. येथील अवैध पाणी उपशाकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. त्या वृत्ताची दखल घेत जगताप यांनी कारवाई करून तातडीने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला.    

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडDamधरणWaterपाणी