शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी २० दिवसांत दिले १७ हजार ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू करत २३ एप्रिलपासून प्रवासासाठी ई-पासची सक्ती केली आहे. आवश्यक कारण ...

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू करत २३ एप्रिलपासून प्रवासासाठी ई-पासची सक्ती केली आहे. आवश्यक कारण असेल तरच पोलिसांकडून पास देण्यात येतो. हॉस्पिटलमध्ये अथवा जवळच्या नातेवाइकाच्या अंत्यविधीला जायचे असेल तर पोलीस तत्काळ पासला मंजुरी देतात. आवश्यक ती कागदपत्र जोडलेले असेल तर बारा तासांच्या आत पास दिला जातो. अर्ज करणाऱ्यांपैकी बहुतांशी जण लग्नाला जायचे आहे, नातेवाइकांना भेटायला जायचे आहे, अशी शुल्लक कारणे नमूद करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनावश्यक कारण नमूद असल्यावर तो अर्ज रद्द केला जातो. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर विभागामार्फत अर्जाची छाननी करून ई-पास दिला जातो. दिवसाला ५५० ते ६०० पास सध्या दिले जात आहेत.

.........

ई-पाससाठी योग्य कारण व आवश्यक ती कागदपत्र डाऊनलोड केलेली असतील तर पोलिसांकडून तत्काळ पास दिला जातो. बहुतांशी जण शुल्लक कारण नमूद करून पासची मागणी करतात. त्यामुळे ज्यांना अत्यावश्यक कामासाठी प्रवासाची आवश्यकता आहे. त्यांनीच पास घेण्यासाठी साठी अर्ज करावा.

- प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक-सायबर पोलीस स्टेशन