शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

कासलीत ऊस पिकाला विद्युत तारांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST

कोपरगाव : शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकातून महावितरण कंपनीच्या विद्युत तारा गेल्या आहेत. या तारांच्या घर्षणातून आग लागून ऊस ...

कोपरगाव : शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकातून महावितरण कंपनीच्या विद्युत तारा गेल्या आहेत. या तारांच्या घर्षणातून आग लागून ऊस पेट घेऊन मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या तारा स्थलांतरित कराव्यात, या मागणीचे निवेदन कासली येथील शेतकरी वसंत त्रंबक भगुरे यांनी कोपरगाव महावितरण कार्यालयास सोमवारी (दि. २०) दिले आहे.

भगुरे यांच्या गट नंबर १७९/१ मधील शेतातून दहेगाव उपकेंद्राची वीज वाहिनी गेलेली आहे. सद्यस्थितीत या विद्युत वाहिनी उसाच्या शेतात लोंबकळत असल्याने उसाला धोका निर्माण झाला आहे. या विद्युत वाहिनीच्या घर्षणामुळे आग लागून दीड एकरात उभा असलेला ऊस पेट घेऊ शकतो. यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भगुरे यांनी दोन महिन्यांपूर्वी वीज वितरण कार्यालयाला पत्र देऊन सदर वाहिन्या व्यवस्थित कराव्या अथवा स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी केली होती. परंतु, यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यासाठी भगुरे यांनी सोमवारी तहसील कार्यलय, वीज वितरण कार्यालय आणि प्रांताधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले आहे. वारंवार निवेदने देऊन ही विद्युत वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. मोठी दुर्घटना झाल्यावर वीज वितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार का, असा सवाल शेतकरी भगुरे यांनी उपस्थित केला आहे.

.......