दुष्काळातल्या पोरी जेव्हा पोलीस भरतीसाठी मुंबईत येतात

By admin | Published: May 7, 2016 04:13 PM2016-05-07T16:13:56+5:302016-05-07T16:13:56+5:30

दुष्काळानं पोळलेल्या आयुष्यात जगण्याची आस वाटावी, अशी संधी ज्यांना सोडायची नव्हती त्या मुलींनी भरतीसाठी थेट मुंबई गाठली