भिवंडीतील तानसा नदीला आला पूर, घरांमध्ये शिरलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 07:12 PM2017-08-29T19:12:22+5:302017-08-29T19:15:40+5:30

भिवंडी तालुक्यातील तानसा नदीला आला पूर

पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणा-या अकलोली या नदीकाठी वसलेल्या घरांत शिरलं पाणी

तानसा धरणाचे दरवाजाचे उघडल्याने नदीला पूर आल्याची प्रशासनाची माहिती

पुरामुळे अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी न झाल्याची तहसीलदारांची माहिती

स्थानिकांना घरातून बाहेर न पडण्याचे प्रशासनाचं आवाहन