शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विमा कंपनीच्या लेखी तालुक्यात दुष्काळच नाही

By admin | Updated: June 14, 2014 23:54 IST

तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि प्रचंड गारपिटीने दुष्काळ निर्माण झाला. शासनाने दुष्काळग्रस्तांना मदतही दिली. मात्र विमा कंपनीच्या लेखी तालुक्यात दुष्काळाच दित नाही. २६ हजार शेतकऱ्यांनी विमा

रितेश पुरोहित - महागाव तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि प्रचंड गारपिटीने दुष्काळ निर्माण झाला. शासनाने दुष्काळग्रस्तांना मदतही दिली. मात्र विमा कंपनीच्या लेखी तालुक्यात दुष्काळाच दित नाही. २६ हजार शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरल्यानंतरही एकाही शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळाला नाही. महागाव तालुक्यात गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला. ११६० मिमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीने शेतात १५ ते २० दिवस गुडघाभर पाणी साचले होते. नदी-नाल्यांना आलेल्या पुरात शेकडो हेक्टरवरील पीक वाहून गेले. तर मार्च-एप्रिल महिन्यात प्रचंड गारपीट होऊन रबी हंगाम उद्ध्वस्त झाला. तालुक्यातील शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला. शासनाने या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. पीक आणेवारीही ५० टक्क्याच्या आत आली. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला. परंतु हा दुष्काळ विमा कंपनीच्या लेखी दिसतच नाही. अद्याप एकाही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.महागाव तालुक्यात ६० हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. त्यात कापूस २४ हजार हेक्टर, सोयाबीन २२ हजार हेक्टरचा समावेश होता. यापैकी २६ हजार शेतकऱ्यांनी ३५ हजार हेक्टर क्षेत्रफळाचा पीक विमा उतरविला होता. त्यात कापूस २० हजार हेक्टर, सोयाबीन दहा हजार हेक्टर आणि इतर पाच हजार हेक्टरचा समावेश होता. विमा हप्तापोटी शेतकऱ्यांनी ६० लाख रुपये तर शासनाने ६० लाख असे एक कोटी २० लाख रुपये इंडिया इन्शूरन्स कंपनी मुंबईकडे भरणा केला. दुष्काळी परिस्थितीत विमा कंपनीकडून पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु आता खरीप हंगाम आला तरी एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. प्रचंड नुकसान होऊनही विमा कंपनी शेतकऱ्यांना त्यांचा लाभ देण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. शासकीय दप्तरी दुष्काळ असला तरी विमा कंपनी मात्र त्यावर बोलायला तयार नाही. विमा कंपनीवर कुणाचाच अंकुश नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. जणू पीक विमा कंपनीच्याच फायद्याची ठरत आहे.