शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 13:25 IST

आईसोबत नदीपात्रावर गेलेल्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील पळशी येथे सोमवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देउमरखेड तालुक्याच्या पळशीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : आईसोबत नदीपात्रावर गेलेल्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील पळशी येथे सोमवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास घडली.अजय विश्वंभरराव कदम (१२) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सहाव्या वर्गात शिकत होता. सोमवारी त्याची आई गावालगतच्या नदीपात्रावर कपडे धुण्यासाठी गेली होती. सोबत अजयही होता. नदीपात्रात पाण्यात अजय उतरला असता तो बुडाला. हा प्रकार लक्षात येताच परिसरात असलेल्या नागरिकांनी धाव घेतली. त्याचा शोध घेतला असता मृतदेहच हाती लागला. विशेष म्हणजे, गत काही दिवसांपासून पैनगंगेचे पात्र कोरडे पडले होते. रविवारी इसापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणीटंचाईमुळे नदीपात्रात पाणी सोडले. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात होते. तसेच रेती उत्खननामुळे पात्रात मोठाले खड्डे पडून डोह निर्माण झाले. त्याच डोहात अजय बुडाल्याचा संशय आहे. त्याच्या मागे आई, वडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीriverनदी