शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
2
...तर विधानसभेला आम्ही भाजपलाही मतदान करणार नाही; पंकजा मुंडे समर्थक आक्रमक
3
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
4
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
5
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
6
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
7
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
8
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"
9
Chandrakant Patil : लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली; चंद्रकांत पाटलांनी केलं कौतुक
10
बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...
11
IND vs PAK मॅचबद्दल प्रश्न विचारला; सुरक्षा रक्षक संतापला, YouTuber ची गोळ्या झाडून हत्या
12
Tata Motorsची मोठी घोषणा, लवकरच कर्जमुक्त होणार JLR, EV साठीही एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स उघडणार 
13
संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...
14
"उद्योगपती सत्ताधाऱ्यांसमोर खरे बोलणे टाळतात, पण राहुल बजाज..."; उदय कोटक यांनी सांगितली आठवण
15
Nitanshi Goel : आईने सोडली सरकारी नोकरी, वडिलांनी बंद केला व्यवसाय; 'फूल कुमारी' अशी झाली स्टार
16
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ठिणगी; नाना पटोलेंचे फोन घेणंही उद्धव ठाकरेंनी टाळलं?
17
Tata Punch EV ते Nexon EV पर्यंत... 'या' 3 इलेक्ट्रिक कारवर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूट!
18
सेन्सेक्स घसरणीसह बंद, Kotak Bank घसरला; ओएनजीसी-PSU बँकांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी
19
Nokia 3210 4G भारतात लाँच! YouTube सोबतच UPI पेमेंटची सुविधा, किंमत फक्त ३,९९९!
20
T20 World Cup 2024 Super 8 Scenario : दक्षिण आफ्रिकेचे Super 8 मधील स्थान पक्के; जाणून घ्या पाकिस्तानसह अन्य गटांमध्ये कोणाला बसणार धक्के

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:39 AM

राज्यातील २७ हजार ९५० ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या ६० हजार कर्मचाऱ्यांचा मागील २० वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी अनेक आंदोलने ...

राज्यातील २७ हजार ९५० ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या ६० हजार कर्मचाऱ्यांचा मागील २० वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली. राज्य शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले गेले. मात्र, शासनाने ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे १९ एप्रिल रोजी राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून, बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना संघटनेने निवेदन पाठविले. या आंदोलनात महागाव तालुका ग्रामपंचायत संघटना सहभागी आहे. संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी तालुकाध्यक्ष गजानन हरणे, उपाध्यक्ष देविदास कौडकर, सचिव सुभाष सेवकर, सुधीर कदम, स्वप्निल बेलखेडे, अशोक भुसारे, शेख एजाज, विनोद चौधरी, किरण चकोर आदींची उपस्थिती होती.