शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सात प्रकल्प तुडुंब भरले, उन्हाळ्यातील पाणीटंचाई मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 5:00 AM

सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभरही कायम हाेता. अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे पूस धरण, गोखी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव आणि नवरगाव ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शिवाय अरुणावती ९८.६५ टक्के, बेंबळा ९३.३८ टक्के तर अडाण प्रकल्प ९५.८८ टक्के भरला आहे. निळोणा प्रकल्प यापूर्वीच तुडुंब भरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदा जिल्ह्यात पाऊस धुव्वाधार बरसला. गेल्या दोन दिवसात तर सततच्या पावसाने जिल्ह्यातील महत्वाचे सात प्रकल्प तुडुंब झाले आहे. तर अन्य तीन मोठे प्रकल्पही ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटणार आहे. सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभरही कायम हाेता. अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे पूस धरण, गोखी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव आणि नवरगाव ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शिवाय अरुणावती ९८.६५ टक्के, बेंबळा ९३.३८ टक्के तर अडाण प्रकल्प ९५.८८ टक्के भरला आहे. निळोणा प्रकल्प यापूर्वीच तुडुंब भरला आहे. विविध ठिकाणच्या या प्रकल्पातून पुसद, यवतमाळ, पांढरकवडा, आर्णी अशा महत्वाच्या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हे प्रकल्प भरल्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही पाणीपुरवठ्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता जवळपास संपली आहे. पावसामुळे सध्या नुकसान सोसावे लागत असले तरी भविष्यात या पावसाचा जिल्ह्याला भरपूर फायदा होणार आहे. दरम्यान, अद्यापही विविध ठिकाणी पावसाळी वातावरण कायम आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण