चैत्र महिन्यातील महाकाली मातेच्या यात्रेसाठी चंद्रपूर जाणाऱ्या भाविकांच्या मेटॅडोअरला समोरुन येणाºया ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर २५ भाविक जखमी झाले. ...
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणा-या एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना यवतमाळलगतच्या जवाहरनगर भारी येथे बुधवारी घडली. ...
तालुक्यातील पेटुर येथे गेल्या १० ते १२ वर्षापासून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. यावर्षीही गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने अखेर त्रस्त झालेल्या महिलांनी ....... ...
तालुक्यातील दाभडी हे गाव २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाने देशभर गाजले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनविणाऱ्या अमोल रामभाऊ दिवाने ...... ...
‘साहेब, घाम गाळून कमी पाण्यात भाजीपाला पिकविला. मार्केटमध्ये विकायला नेले तर फुलकोबीचा २० किलोचा कट्टा ३० रुपयाला. टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला ५० रुपये मिळतात. ...
‘एसटी’ कामगारांचा वेतन करार संपण्यास ३१ मार्चला दोन वर्षे पूर्ण होत आहे. वेतनवाढीसाठी कामगार संघटना आणि महामंडळ यांच्यात चर्चेची गुऱ्हाळं सुरू आहेत. यात कामगारवर्ग भरडला जात आहे. आता या कामगारांच्या भल्यासाठी आमदारांनी एकजूट केली आहे. ...
‘साहेब, घाम गाळून कमी पाण्यात भाजीपाला पिकविला. मार्केटमध्ये विकायला नेला तर फुलकोबीचा २० किलोचा कट्टा ३० रुपयाला तर टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला ५० रुपये मिळतात. शेतापासून मार्केटपर्यंत भाजीपाला नेण्याचा खर्चही निघत नाही. ...