शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाजीमंडीत कवडीमोल भाव आहे. बाजारापर्यंत भाजीपाला नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाही. परिणामी महागाव तालुक्याच्या बिजोरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली आहे. ...
ऑनलाईन लोकमतघाटंजी : ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या महत्त्वाकांक्षी योजनेतून धरणातून सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात टाकून शेतीसमृद्धीची गुढी उभारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल ...
तालुक्यातील मुबारकपूरनजीक प्रस्तावित वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. या प्रकल्पासाठी यंत्रणेने यावर्षी शासनाकडे ७२ कोटी रुपयांची मागणी केली होती. ...
धामणगाव आणि आर्णी मार्गाचे चौपदरीकरण, अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम शहरात धडाक्यात सुरू आहे. गत तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या विकास कामांच्या गोंधळाने यवतमाळकर प्रचंड त्रस्त झाले आहे. ...
तुटपुंज्या वेतनामुळे आर्थिक कोंडी होण्यासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण झाल्यास यातून मुक्तता होऊ शकते. हीच मागणी घेऊन ‘संघर्ष’ ग्रुपने लढा तीव्र केला आहे. ...
ऑनलाईन लोकमतकळंब : भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. गावकऱ्यांच्या मनसंवर्धनानंतरच प्रभावी जलसंधारणाची बिजे रोवली जाईल, असा विश्वास पाणी फाऊंडेशनचे ...