तालुक्यातील वाढोणा या गावी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाड टाकून एका घरात साठविलेले बीटी कपाशीचे ७४ हजार रूपये किंमतीचे १०० पॉकेट सोमवारी जप्त केले. ...
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आर्णी बंदला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. तसेच आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...
शहरासह लगतच्या ग्रामीण भागातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने यवतमाळ शहरातील महिलांनी नगरपरिषदेवर तर लगतच्या डोर्ली येथील महिलांनी जिल्हा कचेरीवर सोमवारी धडक दिली. ...
दहावीत ५० टक्के गुण मिळाल्याबरोबर ११ हजारांची आणि बारावीत ६० टक्के गुण मिळाल्याबरोबर २० हजारांची शिष्यवृत्ती मिळते, त्यासाठी नगरपालिकेत जाऊन अर्ज भरा... असा बनावट मेसेज सध्या सोशन मीडियात व्हायरल झाला आहे. या अफवेने यवतमाळ नगरपालिका प्रशासनाची मात्र ...
येत्या तीन दिवसांत वणी शहर व लगतच्या ग्रामीण भागातील वीज समस्या निकाली न काढल्यास वणीकर नागरिकांनी उग्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी चालविली आहे. यासंदर्भात सोमवारी वणीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षातील पदा ...
तालुक्यात गत आठवड्यात प्रचंड वादळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली असून वीज खांबही उन्मळून पडली. यासोबतच आंबा, ऊस, केळी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी म ...
ना रहायला घर... ना उजेडासाठी दिवा... ना घरुन शिकण्यासाठी प्रेरणा, अशा परिस्थितीत दररोज सहा किलोमीटर मानव विकास मिशनच्या बसने येजा करून एका पारधी बेड्यावरील विद्यार्थिनीनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. ...
लीजपट्टे मिळाले नसलेल्या गरजू लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनातून केली आहे. नगराध्यक्ष वनिता मिसळे, उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांनी निवेदन स्वीकारून शासनस्तरावर प्रयत्न केले जाणार असल्याचे ...