चक्रीवादळामुळे जमिनदोस्त झालेल्या टॉवरच्या वीज तारा पडून असल्याने सुमारे १५० एकर शेती पडीक राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आलेगाव, आसेगाव, मांगूळ आदी गावाला १९ जून रोजी चक्रीवादळाचा तडाखा बसला. ...
सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून मंगळवारी जिल्ह्यातील संपूर्ण शाळा सुरू झाल्या. कुठे दिंडी काढून, कुठे स्वागत कमानी उभारून, ढोल वाजवून तर कुठे फुले वाटून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ...
शिकून चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांकडे समाजासाठी वेळच नसतो. पण अशा बहुतांश सुशिक्षित नोकरदारांच्या मनात ‘गावा’ने घर केलेले असते. गावाची आठवण येते, पण जाता येत नाही अशा द्विधामनोवस्थेत ते अडकतात. ...
राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असली तरी प्रत्यक्षात ती कागदावरच असल्याचे पहायला मिळते. कारण कोणत्याही शाळा-महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर पानटपऱ्यांमधून सर्रास प्रतिबंधित गुटख्याची विक्री होतानाचे चित्र दृष्टीस पडते आहे. ही गुटखा विक्री रोखण्याची जबा ...
नांदगव्हाण धरण फुटल्याने शहरातून वाहणाऱ्या धावंडा नदीला आलेल्या महापूरात उद्ध्वस्त कुटुंबाच्या पूनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. १३ वर्ष झाले तरी पूरग्रस्ताना हक्काच्या घरात जाता आले नाही. आता ९५२ घरकुलांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून ९ जुलै रो ...
सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. मात्र ‘लोकमत’ संस्काराचे मोती या उपक्रमातून अनेकांना बालवयात हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घेऊन यशस्वी झालेली आर ...
‘लोकमत’चे क्रीडा प्रतिनिधी नीलेश भगत यांचे ‘चीत पट’ पुस्तक यवतमाळ जिल्ह्याच्या क्रीडा विश्वाचा संदर्भ ग्रंथ आहे, असे कौतुकोद्गार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी काढले. नीलेश भगत लिखित ‘चीत पट’ पुस्तकाचे लोकार्पण येथील नेहरू स्टेडियमच्या सभागृहात न ...
दि महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅप. हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लि.मुंबईच्या २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी पंचवार्षिक (२०१८ ते २०२३) निवडणूक होत आहे. या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ...
वीजबिलाचा नियमित भरणा करण्याची इच्छा असतानाही बिल भरणा केंद्र नसल्याने खेड्यातील बहुतांश गावकऱ्यांचे देयक थकित राहते. अशा ग्राहकांसाठी आता महावितरणने फिरते बिल भरणा केंद्र सुरू केले आहे. ...