पिंपरी मुखत्यारपूर येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे पितळ महिनाभरातच उघड पडले. या पुलाला मोठमोठे तडे गेले आहे. हा प्रकार लपविण्यासाठी चक्क थर्माकोल कोंबण्याचा प्रकारही कंत्राटदाराने केला. ...
गेल्या तीन दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावली असताना जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये किमान ५० हजार क्विंटल शेतमाल उघड्यावर पडून आहे. तूर आणि हरभरा ओला झाल्याने आता त्याला कोंबे फुटू लागली आहे. ...
तब्बल १२ वर्षे पोटच्या लेकरासारखे सांभाळलेल्या टमू नावाच्या माकडाला वनविभागाने अचानक त्याच्या आईपासून हिरावून नेले. आता खुद्द पालकमंत्र्यांनीच टमूला ताबडतोब त्याच्या ‘आई’कडे सोपवा, असे आदेश उपवनसंरक्षकांना दिले आहेत. ...
शेतात आलेले माकड हाकण्यासाठी झाडावर चढलेल्या शेतमजुराला जीवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नागापूर रुपाळा येथे सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथील एका कृषी केंद्रासह किराणा गोदाम आणि वाईन बारला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
चार महिने झाले. पाणीटंचाईने यवतमाळकर होरपळून निघत आहे. या काळात जीवन प्राधिकरणाने पर्यायी योजना गाजराची पुंगी म्हणूनच राबविली. हाती घेतलेल्या कामांची उपलब्धता काहीच नाही. आता पावसाला सुरुवात झाली आहे. ...
येथील ग्रामीण रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी झालेल्या एक लाख ९७ हजार ६६० रुपयांच्या घोटाळा प्रकरणी राज्यस्तरिय समितीने केलेली चौकशी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...
येथील डॉ. अंजली राऊत यांना डॉ.मालती अॅलेन चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. सरकार अॅलेन महात्मा हॅननिमय अॅण्ड स्वामीजी ट्रस्ट कलकत्तातर्फे डॉ. मालती अॅलेन नोबेल अवार्ड-२०१८ ने सन्मानित करण्यात आले. ...
लोकप्रतिनिधींनी जनतेला काय हवे, हे हेरून लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले. ...