मुंबईच्या रुपेरी नगरीत सर्वांनाच थारा मिळेल असे नाही. पण मग खेड्यापाड्यात काय कलावंत नाहीत? वाट्टेल तेवढे आहेत! फक्त त्यांना दालन उपलब्ध नाही. पण ज्यांच्या मनात जिज्ञासा आणि जिगिषा आहे, ते स्वर्ग शोधत नाही, पायाखालच्या जमिनीलाच स्वर्ग बनवतात. ...
अनेक मुहूर्त टळल्यानंतर यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शाश्वती वाटत असल्याने कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लाऊन घेण्यासाठी जिल्ह्यातील दोनही राज्यमंत्र्यांनी आपल्या राजकीय गॉडफादरमार्फत जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे. ...
कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या पेशिकांची वाढ रोखण्यावर गुणकारी ठरणारे ‘बिटा कॅरोटिन’ हे औषधी द्रव्य गाजराच्या रसातून अधिक प्रभावीपणे संकलित करण्याचे नवे तंत्रज्ञान येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील (जेडीआयईटी) रसायनशास्त्राच ...
शहरातील अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घरफोड्या होत आहेत. टोळी विरोधी पथकाने दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली असून त्यांनी या परिसरातील पाच ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. ...
नगर परिषद क्षेत्रात समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागात पालिकेकडून अव्वाच्या सव्वा कर आकारणी होत आहे. याबाबत चुकीचा ठराव घेण्यात आला आहे, असा आक्षेप घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
नवीन वर्ग सुरू करण्याच्या नियमांना बगल देत जिल्हा परिषद शाळांनी तालुक्यातील ज्या गावात पाचवा व आठवा वर्ग सुरू केला, असे नियमबाह्य वर्ग तत्काळ बंद करण्याची मागणी ..... ...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे वणी उपविभागात पाच रूपये स्वस्त दराने पेट्रोल देण्यात आले. यावेळी मनसेने पेट्रोल महागाईचा निषेध केला. ...
नगर परिषदेच्या हद्दवाढीत चिखलगाव ग्रामपंचायत क्षेत्रातून पालिका क्षेत्रात गेलेल्या विद्यानगरी वसाहतीला अखेर शुक्रवारी न्याय मिळाला. या नगरीला पालिकेने सामावून घेतले असून आवश्यक सोईसुविधा पुरविण्याची जबाबदारी घेतली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार सत्तेत आल्यास उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी दर मिळेल, अशी घोषणा आर्णी तालुक्याच्या दाभडीत लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. मात्र चार वर्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. ...