शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात बुधवारी येथील जिल्हा कचेरीवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तिरंगा चौकातच रोखण्यात आला. तर मोर्चेकऱ्यांचे रौद्ररुप पाहता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानीही मोठा बंदोबस ...
अचानक आलेल्या चक्रीवादळाचा प्रचंड फटका बाभूळगाव तालुक्यातील आलेगाव, आसेगाव देवी आणि वाई हातोला या गावांना बसला. मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजता सुमारे अर्धातासाच्या या तांडवात शेकडो घरांवरील टिनपत्रे उडून गेली. ...
तब्बल पाच वर्षांनंतर खात्यांतर्गत फौजदारांची ज्येष्ठता यादी जारी झाली. मात्र, त्यात प्रचंड घोळ असल्याने, राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यावर आक्षेपांचा अक्षरश: पाऊस पडतो आहे. ...
शेतात राबून आईने शिकविले आणि मुलांनी तिच्या कष्टाचे चिज केले. पितृछत्र हरविल्याने आईवर येऊन पडलेल्या जबाबदारीचे भान राखत तिच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्या. ...
बाल विवाहाच्या प्रथेमुळे जेथे एकही मुलगी आठवी पलीकडे शिक्षण घेऊ शकली नाही, अशा वस्तीत राहणारी जया सुनील शिंदे ही मुलगी दहावीपर्यंत पोहोचून प्रथम श्रेणीत उत्तीर्णही झाली. ...
वणी तालुक्यातील नायगावलगत एका पानठेल्यातून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सदर पानठेला पेटवून दिला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. ...
वादळामुळे अतिउच्चदाब वीज वाहिनीचे सहा टॉवर मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कोसळले. यामुळे आसेगाव-मांगूळ-मांगलादेवी मार्गावरील शेती पिकाचे नुकसान झाले. ...
सैराट सिनेमा संपला. तो संपताना प्रेक्षकांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले... आर्ची आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या तान्हुल्याचे पुढे काय झाले असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमात नाही, पण खऱ्याखुऱ्या समाजात सापडले. ...
काँग्रेस आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धुमधडाक्यात आंदोलने करीत होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जात होता. ...