संततधार पावसामुळे बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद ४८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान शहरानजीकच्या नदीला पूर आल्याने काठावरील चार कुटुंबाना नगरपंचायतीने उर्दू शाळेत हलविले आहे. ...
जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी २०१२ मध्ये नियोजन समितीने दोन मत्स्यबीज निर्मिती केंद्रासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. अनेक अडथळ््यांमुळे या केंद्राचे काम रखडले होते. ...
बँकेकडे तारण असतानाही दोन दुकान गाळ्यांची विक्री करून येथील दूध विक्रेत्याची फसवणूक करणारे दोन भूमाफिया पोलिसांच्या आशीर्वादाने सुमारे दीड वर्षांपासून मोकाट फिरत आहेत. ...
जुलै महिना उजाडताच खंड पडलेल्या पावसाचे दारव्हा तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असून दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. पाण्याची पातळी वाढल्याने अडाण धरणासह नदी, नाल्यांच्या जलसाठ्यात भर पडली. ...
जपानी तंत्रज्ञानाच्या रिचार्ज शाप या शास्त्रशुद्ध जलपुनर्भरणाने कळंब तालुक्यातील गणेशवाडी गावातील विहिरी पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सहाय्याने कोरड्या विहिरींमध्ये जमिनीच्या लेव्हलपर्यंत पाणी साठवून हा अनोखा प्रयोग करण्या ...
चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पैनगंगा खदाणीतील कोळसा चोरी प्रकरणात वसुलीची महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे पेशी झाली. ...
शहर व परिसरातील बेवारस भूखंड परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांविरोधात पोलिसांकडे अखेर तीन तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती असून त्यात दूध विक्रेत्याचाही समावेश आहे. त्याद्वारे भूमाफियांशिवाय आणखी कुणा-कुणाविरोधात गुन्हे दाखल होतात, याकडे नजरा लागल्या आ ...
यवतमाळमधील कळंब तालुक्यातील सोनखास गाव अजूनही पारतंत्र्यातच असल्याचे चित्र आहे. कारण, विद्यार्थ्यांना कळंबमधील शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी चिखलाचा रस्ता पार करत ... ...